शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

भगव्याचे एक ‘नाथ’ नॉट रिचेबल

By admin | Updated: August 8, 2014 00:32 IST

या जिल्ह्यात पुत्रसह चार खासदार निवडून आणल्यामुळे सध्या सेव्हन-हेवनमध्ये असलेले आमदार एकनाथ शिंदे जनता व शिवसैनिकांसाठी नॉट रिचेबल झाले आहेत.

ठाणो : या जिल्ह्यात पुत्रसह चार खासदार निवडून आणल्यामुळे सध्या सेव्हन-हेवनमध्ये असलेले आमदार एकनाथ शिंदे जनता व शिवसैनिकांसाठी नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे सर्व संबंधित त्रस्त 
झाले असून त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंपर्क प्रमुख तसेच आमदार असा तीन पदांचा असलेला भार कमी करावा, अशी मागणी शिवसेनेत दबत्या सुरात होऊ लागली आहे. केव्हाही फोन करा नॉट रिचेबल, किंवा नुसती रिंग जाणो असे प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून घडत आहेत. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबींवर त्यांच्याशी संपर्क साधणो तातडीचे असते आणि ठाणो जिल्हय़ाचे हे नाथ नेमके तेच अशक्य करून ठेवतात त्यामुळे कामे करायची कशी, असा प्रश्न शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकत्र्यानाही पडला असून तो मातोश्रीर्पयत पोहोचला आहे. या नाथांचे कल्याण शिष्य असलेल्या ‘ब्लफ मास्टर सचिन’ यांच्याबद्दलची नाराजी तर उद्धवजींर्पयत गेली आहे.
त्यांना भेटणो हे मुश्कील झाले आहे. शिवसेनेच्या काही जुन्याजाणत्या नेत्यांनी सांगितले की, अनेक गोष्टी भेट घेऊन खाजगीत बोलायच्या असतात. परंतु आमचे हे जिल्हापती फोन घेत नाहीत. त्यांच्यार्पयत निरोप पोहोचत नाहीत. भेटीची वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात गाठण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही. आलेले निरोप न पोहोचवणो हा त्यांचा जणू जन्मसिद्ध हक्कच मानतात. त्यामुळे जिल्हाप्रमुख अथवा संपर्कप्रमुख ही पदे दुस:या उत्साही आणि कार्यक्षम नेत्याकडे दिली तर संघटना अधिक मजबूत होईल. या नॉट रिचेबल नाथांना पदांची खैरात कशासाठी, असा सवाल शिवसैनिक दबत्या आवाजात सध्या करताना दिसतात. (विशेष प्रतिनिधी)
 
मातोo्रीकडूनही अशी वागणूक नाही
च्शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मातोश्री हेदेखील आजवर कधी अशा उर्मट पद्धतीने वागलेले नाहीत. तिथे किमान फोन रिसीव्ह होतो, निरोप पोहोचवला जातो आणि उत्तरही येते.
 
च्स्वर्गीय आनंद दिघे हे तर आलेल्या प्रत्येक फोनला स्वीकारणो आणि उत्तर देणो याला अत्यंत महत्त्व द्यायचे. त्यामुळेच ते शिवसेनेची प्रभावी बांधणी जिल्ह्यात करू शकले आणि त्यांच्या पुण्याईवर आता जिल्हापती झालेले नाथा भाऊ नेमक्या त्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
 
कार्यभार झेपत नसेल तर दुस:यांकडे सोपवा
च्सध्या राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. मिनिटा-मिनिटाला संपर्काची गरज असते पण आमच्या जिल्हापतींनी संपर्कच तोडून टाकला आहे. 
च्त्यामुळे त्यांच्यावरील कार्यभार त्यांना ङोपेनासा झाला असेल तर तो कमी करून जो कार्यकत्र्याना सहज उपलब्ध होईल अशा नेत्याकडे सोपवावा, अशी मागणी शिवसैनिकांनी खाजगीत लोकमतशी बोलताना केली.
 
च्स्वत: आमदार, पुत्र खासदार आणि संघटनेतील दोन पदांचे तुरे प्राप्त झाल्यामुळे आपण जणू काही आता गॉडफादर झालो, असाच काहीसा सध्या जिल्हापतींचा नूर असतो.