शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भगव्याचे एक ‘नाथ’ नॉट रिचेबल

By admin | Updated: August 8, 2014 00:32 IST

या जिल्ह्यात पुत्रसह चार खासदार निवडून आणल्यामुळे सध्या सेव्हन-हेवनमध्ये असलेले आमदार एकनाथ शिंदे जनता व शिवसैनिकांसाठी नॉट रिचेबल झाले आहेत.

ठाणो : या जिल्ह्यात पुत्रसह चार खासदार निवडून आणल्यामुळे सध्या सेव्हन-हेवनमध्ये असलेले आमदार एकनाथ शिंदे जनता व शिवसैनिकांसाठी नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे सर्व संबंधित त्रस्त 
झाले असून त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंपर्क प्रमुख तसेच आमदार असा तीन पदांचा असलेला भार कमी करावा, अशी मागणी शिवसेनेत दबत्या सुरात होऊ लागली आहे. केव्हाही फोन करा नॉट रिचेबल, किंवा नुसती रिंग जाणो असे प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून घडत आहेत. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबींवर त्यांच्याशी संपर्क साधणो तातडीचे असते आणि ठाणो जिल्हय़ाचे हे नाथ नेमके तेच अशक्य करून ठेवतात त्यामुळे कामे करायची कशी, असा प्रश्न शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकत्र्यानाही पडला असून तो मातोश्रीर्पयत पोहोचला आहे. या नाथांचे कल्याण शिष्य असलेल्या ‘ब्लफ मास्टर सचिन’ यांच्याबद्दलची नाराजी तर उद्धवजींर्पयत गेली आहे.
त्यांना भेटणो हे मुश्कील झाले आहे. शिवसेनेच्या काही जुन्याजाणत्या नेत्यांनी सांगितले की, अनेक गोष्टी भेट घेऊन खाजगीत बोलायच्या असतात. परंतु आमचे हे जिल्हापती फोन घेत नाहीत. त्यांच्यार्पयत निरोप पोहोचत नाहीत. भेटीची वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात गाठण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही. आलेले निरोप न पोहोचवणो हा त्यांचा जणू जन्मसिद्ध हक्कच मानतात. त्यामुळे जिल्हाप्रमुख अथवा संपर्कप्रमुख ही पदे दुस:या उत्साही आणि कार्यक्षम नेत्याकडे दिली तर संघटना अधिक मजबूत होईल. या नॉट रिचेबल नाथांना पदांची खैरात कशासाठी, असा सवाल शिवसैनिक दबत्या आवाजात सध्या करताना दिसतात. (विशेष प्रतिनिधी)
 
मातोo्रीकडूनही अशी वागणूक नाही
च्शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मातोश्री हेदेखील आजवर कधी अशा उर्मट पद्धतीने वागलेले नाहीत. तिथे किमान फोन रिसीव्ह होतो, निरोप पोहोचवला जातो आणि उत्तरही येते.
 
च्स्वर्गीय आनंद दिघे हे तर आलेल्या प्रत्येक फोनला स्वीकारणो आणि उत्तर देणो याला अत्यंत महत्त्व द्यायचे. त्यामुळेच ते शिवसेनेची प्रभावी बांधणी जिल्ह्यात करू शकले आणि त्यांच्या पुण्याईवर आता जिल्हापती झालेले नाथा भाऊ नेमक्या त्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
 
कार्यभार झेपत नसेल तर दुस:यांकडे सोपवा
च्सध्या राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. मिनिटा-मिनिटाला संपर्काची गरज असते पण आमच्या जिल्हापतींनी संपर्कच तोडून टाकला आहे. 
च्त्यामुळे त्यांच्यावरील कार्यभार त्यांना ङोपेनासा झाला असेल तर तो कमी करून जो कार्यकत्र्याना सहज उपलब्ध होईल अशा नेत्याकडे सोपवावा, अशी मागणी शिवसैनिकांनी खाजगीत लोकमतशी बोलताना केली.
 
च्स्वत: आमदार, पुत्र खासदार आणि संघटनेतील दोन पदांचे तुरे प्राप्त झाल्यामुळे आपण जणू काही आता गॉडफादर झालो, असाच काहीसा सध्या जिल्हापतींचा नूर असतो.