शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

आॅगस्टपासून एक टक्का मुद्रांक शुल्क होणार कमी

By admin | Updated: March 5, 2017 23:44 IST

महागाईच्या काळात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्यवहारावरील एक टक्का मुद्रांक शुल्क कमी होणार आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5  : महागाईच्या काळात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्यवहारावरील एक टक्का मुद्रांक शुल्क कमी होणार आहे. सध्या साडे सात टक्के मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यात येते. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार असल्याने एक आॅगस्टपासून मुंबई महानगर पालिकेसाठी असलेला जकात आणि इतर महानगर पालिकेसाठी असलेला एलबीटी रद्द होईल. त्यामुळे एलबीटी लागू करताना लागू करण्यात आलेला एक टक्का मुद्रांक शुल्क रद्द करण्यात येणार आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मंबई वगळता आॅगस्ट २०१३ पासून इतर महापालिकेतील जकात रद्द करून एलबीटी लागू करण्यात आले. एलबीटी लागू करताना एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्काची आकारणी सुरू करण्यात आली. त्यानंतर आॅगस्ट २०१६ पासून ५० कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीच्या कक्षेततून वगळण्यात आले. मात्र एक्क टक्का मुद्रांक शुल्क कायम ठेवण्यात आले.त्यानंतर मेट्रो रेल्वेच्या नावे एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क लावण्याचा निर्णय शासनाने घेतला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, एक आॅगस्टपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी असलेला जकात आणि इतर महानगर पालिकांसाठी असलेला एलबीटीचा कर रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे एक टक्का मुद्रांक शुल्कही रद्द होईल.

जीएसटी लागू होताच १७ प्रकारचे कर रद्द होणार आहे. राज्याला विविध करांच्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही केंद्र शासनाकडून मिळणार आहे. ती किती असेल आताच आता सांगता येणे अशक्य आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. तुटीची रक्कम ही शासनाकडून दोन महिन्यांनी मिळणार असून प्रत्येक वषार्ला यात १४ टक्क्यांची वाढ असणार आहे. निर्मात्या कंपन्यासोबत सेवांचा वापर होणार असल्याने राज्याला याचा अधिक लाभ होईल, असा दावाही त्यांनी केला.-महापालिकांना वार्षिक १४ टक्के वाढजीएएसटी लागू झाल्यावर राज्याला होणारी तुटीची रक्कम केंद्र शासन देणार आहे. वर्षाला यात १४ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे महागनर पालिकांना देण्यात येणाऱ्या अनुदानातही वार्षिक १४ टक्के वाढ मिळणार असल्याचे वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सध्या नागपूर महापालिकेला ४७ कोटी महिन्याला मिळत असून शासनाने वार्षिक ९९ टक्के वाढ देण्याचे जाहीर केले होते.