शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विद्याथ्र्यावर दीड कोटींचा दावा

By admin | Updated: August 10, 2014 02:47 IST

प्रत्येक विद्याथ्र्यावर स्वतंत्र 50 लाखांचा दावा ठोकण्याची नोटीस दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने विद्यार्थी भयभीत झाले आहेत.

तेजस वाघमारे - मुंबई
मुंबई विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागातील एमपीएडच्या विद्याथ्र्यानी प्राध्यापकांच्या मनमानीविरोधात विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे दाद मागितल्याने आपली बदनामी झाल्याचा कांगावा करत तीन प्राध्यापकांनी प्रत्येक विद्याथ्र्यावर स्वतंत्र 50 लाखांचा दावा ठोकण्याची नोटीस दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने विद्यार्थी भयभीत झाले आहेत.
याबाबत शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापिका जसबीर कौर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलायचे नाही, असे सांगितले. तर इतर प्राध्यापकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रय} करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील एमपीएच्या विद्याथ्र्यानी प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे केली होती. विद्यापीठातील विद्याथ्र्यावर अन्याय होत असल्यास विद्यार्थी याबाबत या समितीकडे दाद मागू शकतात. समितीने या प्रकरणाची दखल घेत विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख, ग्रंथपाल आदींचे म्हणणो ऐकून घेतले. या विभागातील प्राध्यापकांमध्ये दोन गट असल्याचे उघड झाले. प्राध्यापकांनी विद्याथ्र्याचे प्रोजेक्ट स्वीकारावेत आणि त्यांचे योग्य मूल्यमापन करावे. तसेच तक्रार केली म्हणून सूडभावनेने वागू नये, अशी शिफारस केली होती. मात्र प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करत विद्याथ्र्याना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे.
विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे तक्रार केल्याने आमची बदनामी झाली असून, विद्याथ्र्यानी माफी मागावी अन्यथा, 50 लाखांचा दावा ठोकू, अशी कायदेशीर नोटीस प्राध्यापकांनी विद्याथ्र्याना पाठविली आहे. तीन प्राध्यापकांनी स्वतंत्रपणो विद्याथ्र्याना 50 लाखांची नोटीस पाठविली असून, प्रत्येकाला नोटिसा आल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. विद्याथ्र्यावर 50 लाखांचा मानहानीचा दावा ठोकण्याची नोटीस पाठविणो हे नैतिक अध:पतन असल्याचे प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी सांगितले.
 
च्विद्यापीठाच्या इतिहासातील ही निंदनीय घटना आहे. विद्यापीठाने विद्याथ्र्याना वा:यावर सोडले असले तरी आम्ही विद्याथ्र्याच्या बाजूने खंबीरपणो उभे राहून त्यांना न्याय मिळवून देऊ. बदनामी झाली म्हणून अशा प्रकारे नोटीस पाठविणो हे नैतिक अध:पतन आहे, असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी व्यक्त केले.