शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

अधिकाऱ्यांना खडसावले

By admin | Updated: June 11, 2015 01:17 IST

राजकीय नेते, कारखानदारांचं चांगभलं करण्यासाठी यापुढे जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार चालणार नाही. शेतकऱ्यांचे भले करणारेच निर्णय झाले पाहिजेत

मुंबई : राजकीय नेते, कारखानदारांचं चांगभलं करण्यासाठी यापुढे जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार चालणार नाही. शेतकऱ्यांचे भले करणारेच निर्णय झाले पाहिजेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य बँक, जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांना खडसावले. शेतकऱ्यांच्या कर्जाची फेररचना करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्जाची फेररचना करताना शेतकऱ्यांचे कर्ज कायम राहते आणि जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती सुधारते, हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. त्यामुळेच ही फेररचना पुन्हा एकदा बँकांच्या पथ्यावर पडता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. नियमांवर बोट ठेवायचे आणि वर्षानुवर्षे चाललेले पठडीतील धोरण राबवून ‘लकीर के फकीर’ बनून काम करायचे ही प्रवृत्ती सोडायला हवी. शेतकऱ्यांवरील कर्जाची फेररचना करताना जिल्हा बँका नव्या कर्जातून आधीचे कर्ज कापून घेतात. त्यामुळे बँकांना पैसा मिळतो, पण शेतकरी पुन्हा कर्जबाजारीच राहतो. या पद्धतीच्या पलीकडे जाऊन शेतकरी कर्जबाजारी राहणार नाही, असा ठोस प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. (विशेष प्रतिनिधी)