शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नापिकीमुळे झालेल्या आत्महत्या अनुदानास अपात्र!

By admin | Updated: July 23, 2014 03:11 IST

आत्महत्या केलेल्या शेतक:यांवर कर्जाचा बोजा असेल तरच त्यांच्या कुटुंबीयांना अनुदान, असे सरकारी नियम सांगतो. त्यामुळे पावसाने पाठ फिरविली,

हणमंत गायकवाड  - लातूर
आत्महत्या केलेल्या शेतक:यांवर कर्जाचा बोजा असेल तरच त्यांच्या कुटुंबीयांना अनुदान, असे सरकारी नियम सांगतो. त्यामुळे पावसाने पाठ फिरविली, नापिकी झाली अशा कारणांनी गळफास घेतलेल्या जिल्ह्यातील तब्बल नऊ शेतक:यांच्या कुटुंबीयांना एक रुपयाही अनुदान मिळाले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
जिल्ह्यात 1 जानेवारी ते 3क् जून 2क्14 या काळात 17 शेतक:यांनी आत्महत्या केली. तहसीलदार, संबंधित पोलीस निरीक्षक आणि तालुका कृषी अधिका:यांनी संयुक्त पथकाद्वारे या शेतक:यांच्या पूर्वस्थितीचा अभ्यास केला़  17पैकी 8 शेतक:यांच्याच डोक्यावर कर्ज होते. संबंधित बँक अथवा सावकारांकडून वसुलीसाठी तगादा होता़ यामुळेच त्यांनी आत्महत्या केली़, असा निष्कर्ष काढत महसूल प्रशासनाने या शेतक:यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत केली. उर्वरित 9 शेतक:यांवर कर्ज नसले तरी आर्थिक विवंचनेमुळेच त्यांनी जीवनयात्र संपवल्याचे तपासात सिद्ध झाले. काहींनी गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने मृत्यूला कवटाळले. या शेतक:यांच्या कुटुंबीयांना कुठलीच मदत मिळाली नाही.  
 
नियमाचा अडसर
17 आत्महत्यांपैकी बहुतांश आर्थिक विवंचनेतून झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणो आवश्यक आहे. पण शासनाच्या नियमांनुसार अनुदान देण्यात आले आहे. यातील काही गरीब कुटुंबीयांना मदत करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले.