शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एनटीसीच्या जमिनी विकणार नाही - गंगवार

By admin | Updated: February 19, 2016 03:31 IST

मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) बंद गिरण्यांच्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) बंद गिरण्यांच्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागांवर वस्त्रोद्योगाशी संबंधित पर्यायी उद्योग चालवले जातील, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष कुमार गंगवार यांनी दिली.वांद्रे कुर्ला संकुलातील ‘मेक इन इंडिया सेंटर’ येथे वस्त्रोद्योगवरील परिसंवादानंतर पत्रकारांशी गंगवार बोलत होते. देशभरात एनटीसीच्या बंद गिरण्यांच्या जमिनींचा सरकारने आढावा घेतला असून, यापुढे या जमिनी आम्ही विकणार नाही. यातील बहुतांश जागा या शहरी भागात असल्याने तेथे पुन्हा कारखाने सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे तिथे वस्त्रोद्योगाशी निगडित अन्य प्रकल्प चालविता येतील का, याची चाचपणी करण्यात येत आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गंगवार यांनी सांगितले.केंद्रीय वस्त्रोद्योग धोरण अंतिम टप्प्यात आहे. त्यावर विविध मंत्रालयांशी चर्चा पूर्ण झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात येईल. यंदा कापूस उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने २४ टेक्सटाइल पार्कला परवानगी दिली असून, त्यामुळे साडेचार लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सध्या देशात ७२ टेक्साटाइल पार्क सुरू आहेत, असे गंगवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)