शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

...आता जिल्हानिहाय कृषी महोत्सव होणार!

By admin | Updated: February 9, 2017 05:22 IST

शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हानिहाय पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय

पुणे : शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हानिहाय पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ३४ जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव घेण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान व सरकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच प्रगतशील शेतकऱ्यांशी इतर शेतकऱ्यांचा संवाद घडवून आणला जाणार आहे. शेतकऱ्यांचे गट संघटित करून शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील कृषी व पूरक उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना या महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे. कृषी पूरक उद्योगाशी निगडित सर्व घटकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)