शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आता एकच मिशन... अकरावी अ‍ॅडमिशन

By admin | Updated: June 14, 2017 00:29 IST

वर्षभर अभ्यास करून मेहनत करून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले घवघवीत यश जेमतेम काही दिवसच त्यांना ‘सेलिब्रेट’ करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्षभर अभ्यास करून मेहनत करून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले घवघवीत यश जेमतेम काही दिवसच त्यांना ‘सेलिब्रेट’ करता येणार आहे. कारण सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचा निकाल चांगला लागला त्याचबरोबर दहावीत तब्बल १९३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के तर अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण मिळविले. त्यामुळे आता नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागणार असल्याचे चित्र आहे. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागात २ लाख ९२ हजार जागा उपलब्ध आहेत. त्या आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. यंदाही उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागा यांच्यात तफावत आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत आत्तापर्यंत सीबीएसईचे ३ हजार ३३८, आयसीएसईचे ७ हजार ६३३, आयजीसीएसईचे ७२३ विद्यार्थी सहभागी झाल्याची नोंद झाली आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसह अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही चांगले गुण प्राप्त झाले आहेत. मुंबई आणि उपनगरातील केसी, सिडनहॅम, एचआर, रूपारेल, रुईया, हिंदुजा, मिठीबाई, साठ्ये, केळकर, कीर्ती अशा महाविद्यायलांमध्ये प्रवेशासाठी चुरस असेल. दहावीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा विचार करता प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. मुंबई विभागातच पालघर, रायगड आणि अन्य काही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.