शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता खडसेंवर हत्येचा गुन्हा नोंदवावा का?

By admin | Updated: January 17, 2015 03:42 IST

काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शेतकरी आत्महत्यांप्रकरणी शासनावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव : काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शेतकरी आत्महत्यांप्रकरणी शासनावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. आता ते कृषीमंत्री आहेत, शेतकरी आत्महत्यांप्रकरणी त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा का, असा सवाल काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी येथे केला.युवक काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन २३० दिवस झाले. या काळात ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर राज्यात १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले.मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सर्वच मंत्री अस्वस्थ आहेत. प्रत्येक मंत्र्याची कार आणि घराची खासगी सुरक्षा एजन्सीच्या मार्फत तपासणी होत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.काँग्रेसचा कार्यकर्ता प्रामाणिक आहे. तो पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने पक्षाचे काम करतो. मात्र नेत्यांनी त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नच केले नसल्याने काँग्रेसला फटका बसला. कार्यकर्त्याला बळ न मिळाल्याने पक्षाचा पराभव झाल्याचे त्यांनी मान्य केले. (प्रतिनिधी)