शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

आता खडसेंवर हत्येचा गुन्हा नोंदवावा का?

By admin | Updated: January 17, 2015 03:42 IST

काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शेतकरी आत्महत्यांप्रकरणी शासनावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव : काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शेतकरी आत्महत्यांप्रकरणी शासनावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. आता ते कृषीमंत्री आहेत, शेतकरी आत्महत्यांप्रकरणी त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा का, असा सवाल काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी येथे केला.युवक काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन २३० दिवस झाले. या काळात ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर राज्यात १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले.मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सर्वच मंत्री अस्वस्थ आहेत. प्रत्येक मंत्र्याची कार आणि घराची खासगी सुरक्षा एजन्सीच्या मार्फत तपासणी होत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.काँग्रेसचा कार्यकर्ता प्रामाणिक आहे. तो पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने पक्षाचे काम करतो. मात्र नेत्यांनी त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नच केले नसल्याने काँग्रेसला फटका बसला. कार्यकर्त्याला बळ न मिळाल्याने पक्षाचा पराभव झाल्याचे त्यांनी मान्य केले. (प्रतिनिधी)