शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आता जेवणातला भात गायब होणार?

By admin | Updated: November 30, 2015 02:57 IST

गेल्या दोन महिन्यांपासून डाळीच्या साठेबाजांनी जेवणातील वरण गायब केल्यानंतर आपला मोर्चा तांदळाकडे वळविला आहे. नवीन हंगाम सुरू होताच थेट पंजाब, हरियाणामधून तांदळाची खरेदी करून

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून डाळीच्या साठेबाजांनी जेवणातील वरण गायब केल्यानंतर आपला मोर्चा तांदळाकडे वळविला आहे. नवीन हंगाम सुरू होताच थेट पंजाब, हरियाणामधून तांदळाची खरेदी करून तेथेच साठवणूक करण्यास सुरूवात काही व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे बासमती ११२१ आणि लचकारी कोलमच्या दरात मागील दहा दिवसांत क्विंटलमागे एक हजारांनी वाढ झाली आहे. देशभर बासमतीची निर्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणातून होते. नवीन हंगामात बासमती ११२१ च्या नवीन तांदळाला सुरूवातीला प्रति क्विंटल २ हजार रुपये दर मिळाला होता. मात्र, भांडवलदारांनी खरेदी करताच नवीन तांदळाला २८०० रुपये दर मिळण्यास सुरूवात झाली.तर दुसरीकडे लचकारी कोलम तांदूळ मध्य प्रदेश येथून देशभरजात असतो. यावर्र्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील मिलवाल्यांनी थेट शेतातूनच तांदळाची खरेदी केली आहे. त्यामुळे नवीन तांदळाच्यादरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली असून, मार्केट यार्ड येथे तांदळाच्या दरात क्विं टलमागे५०० रुपयांनी वाढ झाली आहे. लचकारी कोलम तांदळास प्रति क्विंटल ५००० ते ५२०० रुपये दर मिळत आहे.याविषयी तांदळाचे व्यापारी राजेश शहा म्हणाले, डाळींच्या साठीबाजारावर सरकारने वेळीच कारवाई केली नाही. त्यामुळे डाळींच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता सरकारने तांदळाच्या साठेबाजारावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)