शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

आता पोलीस दलात झीरो टॉलरन्स

By admin | Updated: December 13, 2014 02:39 IST

कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व प्रकारच्या गुन्हेगारीबाबत ‘झीरो टॉलरन्स’ ठेवण्यात येईल.

बेशिस्त आणणा:या अधिका:यांवर कठोर कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
नागपूर, : कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व प्रकारच्या गुन्हेगारीबाबत ‘झीरो टॉलरन्स’ ठेवण्यात येईल. पोलीस दलात बेशिस्त आणि वरिष्ठांचा अनादर करणा:या अधिका:यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. त्याचवेळी महिलांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष उभारला जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
नियम 293 अन्वये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. आ. विजय वडेट्टीवार यांनी ही चर्चा उपस्थित केली होती. मागच्या सरकारने पोलीस खाते कशापद्धतीने चालवले याचे अनेक दाखले देत त्यावर टीका करीत फडणवीस यांनी पोलीस दलाचे आकर्षक चित्र विधानसभेत उभे केले. (प्रतिनिधी)
 
4अपराध सिद्धीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रोसिक्युटरचे पॅनेल करणार.
 
 4नांदेड आणि कोल्हापूर येथे नवीन फॉरेन्सिक लॅब मंजूर. 
 
4चौकशीदरम्यान योग्य कायदेशीर मदत दिली जाईल.
 
 4चौकशी अधिका:यास पारितोषिके देणार.
 
4चौकशीदरम्यान योग्य कायदेशीर मदत दिली जाईल.
 
 4पोलिसांशी संबंधित परवान्यांसाठी सिंगल विंडो सिस्टिम.
 
4आर्थिक गुन्ह्यांच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करणार.
 
4गुन्हे शाबितीचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचा:यींस विशेष पुरस्कार.
 
4प्रत्येक जिल्हा आणि आयुक्तालयात फॉरेन्सिक युनिट्स निर्माण करणार.
 
4जिल्हा पोलीस अधीक्षकांना विशेष प्रकरणांमध्ये राज्य शासनाच्या पॅनेलवरील स्पेशल प्रोसिक्युटर नियुक्त करण्याचे अधिकार देण्याचा विचार.
 
4सायबर गुन्हेगारीसंदर्भात कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची गरज. 
 
पोलिसांसाठी पुरेशा प्रमाणात घरे
पोलिसांसाठी पुरेशा प्रमाणात घरे उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री म्हणाले, पोलीस गृहनिर्माण योजनांची फाईल गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित होती. यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला असून या घरांना वाढीव एफएसआय मिळणार असून म्हाडा आणि खाजगी कंपन्यांच्या भागीदारीत पोलिसांसाठी मोठय़ा प्रमाणावर घरे उपलब्ध करून दिली जातील.
 
बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण
पोलिसांच्या बदल्या तसेच इतर अधिकारांचे विकेंद्रीकरण करून खालच्या स्तरार्पयत दिले जातील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या दर दोन वर्षांनी पोलीस शिपायांची बदली करण्यात येते.  मात्र, हा कालावधी आता पाच वर्षे करण्यात येईल. 
 
दहशतवादविरोधी धोरण निश्चित करणार
दोन वर्षांपूर्वी पुणो येथील बॉम्बस्फोटानंतर दहशतवादविरोधी धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत होतो. त्यावर पुढे काहीही कार्यवाही झाली नाही. हे धोरण निश्चित करण्यात येईल.