शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आता सर्वच पिकांचे पंचनामे

By admin | Updated: March 5, 2015 02:01 IST

खरिपाची मदत दिलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची नुकसानभरपाई न देण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारवर सर्वत्र टीकेची झोड उठताच सरकारने घूमजाव केले आहे.

नाशिक : खरिपाची मदत दिलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची नुकसानभरपाई न देण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारवर सर्वत्र टीकेची झोड उठताच सरकारने घूमजाव केले आहे. सरकारने मंगळवारी काढलेला आदेश तातडीने रद्द करून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्याचे नवे आदेश दिले आहेत.कमी पावसामुळे खरीप पिकांची पन्नास पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना राज्य शासनाने डिसेंबर-जानेवारीत मदतीचे वाटप केले. हातात नुकसानीची रक्कम पडेपर्यंत रब्बीची लागवड होऊन पिकांना नोव्हेंबरपासून वेळोवेळी अवकाळी पावसाचा फटका बसला.असे होते अन्यायकारक आदेश़़़२८ फेब्रुवारी ते १ मार्चला झालेल्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांचे संपूर्ण पीकच हातचे गेले. मात्र ३ मार्चला महसूल खात्याने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून खरीप हंगामात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना अवकाळी पावसाने नुकसान झालेले असले तरी त्यांचे पंचनामे करू नयेत, असे आदेश दिले होते.