शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आता सर्वच पिकांचे पंचनामे

By admin | Updated: March 5, 2015 02:01 IST

खरिपाची मदत दिलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची नुकसानभरपाई न देण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारवर सर्वत्र टीकेची झोड उठताच सरकारने घूमजाव केले आहे.

नाशिक : खरिपाची मदत दिलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची नुकसानभरपाई न देण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारवर सर्वत्र टीकेची झोड उठताच सरकारने घूमजाव केले आहे. सरकारने मंगळवारी काढलेला आदेश तातडीने रद्द करून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्याचे नवे आदेश दिले आहेत.कमी पावसामुळे खरीप पिकांची पन्नास पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना राज्य शासनाने डिसेंबर-जानेवारीत मदतीचे वाटप केले. हातात नुकसानीची रक्कम पडेपर्यंत रब्बीची लागवड होऊन पिकांना नोव्हेंबरपासून वेळोवेळी अवकाळी पावसाचा फटका बसला.असे होते अन्यायकारक आदेश़़़२८ फेब्रुवारी ते १ मार्चला झालेल्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांचे संपूर्ण पीकच हातचे गेले. मात्र ३ मार्चला महसूल खात्याने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून खरीप हंगामात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना अवकाळी पावसाने नुकसान झालेले असले तरी त्यांचे पंचनामे करू नयेत, असे आदेश दिले होते.