शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

आषाढी वारीवर आता एफडीएची नजर

By admin | Updated: July 6, 2015 02:01 IST

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने चांगले अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) यंदा वारीतील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबई : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने चांगले अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) यंदा वारीतील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी होतात. या वारकऱ्यांच्या नाश्ता, जेवणाची सोय अनेक सेवाभावी संस्था, गावकरी, ट्रस्ट, सार्वजनिक मंडळे करीत असतात. या काळात सर्व वारकऱ्यांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी सर्व खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार असल्याचे एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वारीसाठी दरदिवशी सहा अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, या सर्व तपासणीवर सहआयुक्त दर्जाचा अधिकारी नजर ठेवणार आहे. (प्रतिनिधी)पुण्यापर्यंत वारीवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे. पुण्यानंतर जिल्हास्तरीय अधिकारी वारीतील अन्नपदार्थांवर लक्ष ठेवतील. पुण्यात पालख्या एकत्र येत असल्याने पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.- डॉ. हर्षदीप कांबळे,आयुक्त, एफडीए