शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सेल्स टॅक्सच्या इमारतीत आता जिल्हाधिकारी कार्यालय

By admin | Updated: July 19, 2014 23:50 IST

देशातील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.

सुरेश लोखंडे - ठाणो
देशातील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे. या नव्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणावरून वाद सुरू असला तरी पालघर येथे नव्याने बांधलेल्या सेल्स टॅक्स कार्यालयाच्या तीन मजली इमारतीत नव्या जिल्ह्याच्या जिल्हाधिका:यांचे दालन व  कार्यालय थाटले जाणार  आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. 
आदिवासींचा सर्वागीण विकास करणो शक्य व्हावे, या उद्देशाने पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत आहे. अधिसूचना जारी होताच जिल्हाधिका:यांची तत्काळ नेमणूक करण्यात येणार आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयासह स्थापन करण्यात येणा:या नव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांचीदेखील नेमणूक करून त्यांचे कार्यालयही या इमारतीमध्येच सुरू करण्याचे प्रय} केले जात आहेत. 
सहा महिने कालावधीसाठी हे कार्यालय ठेवण्यात येणार आहे. यानंतर, या कार्यालयाचे स्थलांतर दुग्धविकास महामंडळाच्या जागेत करण्यात येणार आहे. येथील सुमारे चार शेड्समध्ये जिल्हाधिका:यांच्या कार्यालयीन दालनासह अन्यही अधिका:यांची दालने व कार्यालये सुरू केली जाणार आहेत. सुमारे 25 हजार स्क्वेअर फुटांच्या या शेड्समध्ये प्राधान्याने पोलीस अधीक्षक (एसपी) व पालघर उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांचे कार्यालय व दालन सुरू करण्याचे नियोजन आहे, असे ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिका:याने स्पष्ट केले. 
यानंतर, जिल्हाधिका:यांच्या नियंत्रणातील उर्वरित कार्यालयांसाठी सूर्या प्रकल्पाच्या कॉलनीतील अधिका:यांच्या बंगल्यांचा वापर केला जाणार आहेत. यातील 1क्1 निवासस्थानांपैकी सुमारे 51 निवासस्थाने जिल्हाधिका:यांच्या विविध कार्यालयांसाठी वापरण्यात येणार आहेत. सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत या कार्यालयांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यानंतरच, सेल्स टॅक्स इमारतीमधील जिल्हाधिकारी व अधिका:यांची कार्यालये हलवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
4एक कोटी 1क् लाख 54 हजार 131 लोकसंख्येच्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत आहे. 
4या नव्या जिल्ह्यात तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ तालुक्यांचा समावेश आहे. 
4या तालुक्यांमधील सुमारे 14 लाख 35 हजार 178 लोकसंख्येच्या जिल्ह्याचा कारभार नव्या पालघर जिल्हा प्रशासनाकडून पाहिला जाणार आहे. 
4उर्वरित ठाणो, भिवंडी, शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाड हे सात तालुके ठाणो जिल्ह्यात  राहणार आहेत. यामध्ये 96 लाख 18 हजार 953 लोकसंख्या शिल्लक राहणार आहे.