शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

आता केंद्राने राम मंदिरासाठी कायदा करावा - मा.गो.वैद्य

By admin | Updated: March 11, 2017 22:08 IST

राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेशी जुळलेला मुद्दा आहे. उत्तरप्रदेशातील जनतेलादखेली राममंदिर हवे आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11 : राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेशी जुळलेला मुद्दा आहे. उत्तरप्रदेशातील जनतेलादखेली राममंदिर हवे आहे. निकालांतून त्यांचा पाठिंबा स्पष्ट झालेला आहे. आता केंद्र सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी केले. उत्तरप्रदेश निवडणूकांच्या निकालांनंतर वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.अयोध्येत ज्या ठिकाणी राम मंदिर होते ते पाडून त्याठिकाणी राम मंदिर बांधण्यात आले असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात अद्याप निर्णय दिलेला नाही. या परिस्थितीत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा असे आवाहन वैद्य यांनी केले.गोव्यातील पिछाडीला वेलिंगकर जबाबदारगोव्याच्या निकालात भाजपाची पिछेहाट झाली आहे. संघाचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर हे यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यांनी राजकीय महत्वाकांक्षा बाळगत केलेल्या बंडखोरीमुळे भाजपाला फटका बसला, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसने मोठे होणे आवश्यकलोकशाही पद्धतीत २ मोठे पक्ष देशात असणे आवश्यक आहे. आजच्या घडीला कॉंग्रेस माघारला आहे. सुदृढ लोकशाहीसाठी कॉंग्रेसने मोठे होणे आवश्यक आहे. यासाठी कॉंग्रेसने गांधी घराण्याच्या परिघातून बाहेर निघण्याची आवश्यकता आहे, असे वैद्य यांनी रोखठोक प्रतिपादन केले.