शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

आता केंद्राने राम मंदिरासाठी कायदा करावा - मा.गो.वैद्य

By admin | Updated: March 11, 2017 22:08 IST

राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेशी जुळलेला मुद्दा आहे. उत्तरप्रदेशातील जनतेलादखेली राममंदिर हवे आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11 : राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेशी जुळलेला मुद्दा आहे. उत्तरप्रदेशातील जनतेलादखेली राममंदिर हवे आहे. निकालांतून त्यांचा पाठिंबा स्पष्ट झालेला आहे. आता केंद्र सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी केले. उत्तरप्रदेश निवडणूकांच्या निकालांनंतर वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.अयोध्येत ज्या ठिकाणी राम मंदिर होते ते पाडून त्याठिकाणी राम मंदिर बांधण्यात आले असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात अद्याप निर्णय दिलेला नाही. या परिस्थितीत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा असे आवाहन वैद्य यांनी केले.गोव्यातील पिछाडीला वेलिंगकर जबाबदारगोव्याच्या निकालात भाजपाची पिछेहाट झाली आहे. संघाचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर हे यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यांनी राजकीय महत्वाकांक्षा बाळगत केलेल्या बंडखोरीमुळे भाजपाला फटका बसला, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसने मोठे होणे आवश्यकलोकशाही पद्धतीत २ मोठे पक्ष देशात असणे आवश्यक आहे. आजच्या घडीला कॉंग्रेस माघारला आहे. सुदृढ लोकशाहीसाठी कॉंग्रेसने मोठे होणे आवश्यक आहे. यासाठी कॉंग्रेसने गांधी घराण्याच्या परिघातून बाहेर निघण्याची आवश्यकता आहे, असे वैद्य यांनी रोखठोक प्रतिपादन केले.