शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

कर्तव्यदक्ष नाही, संघदक्ष सरकार !

By admin | Updated: January 14, 2016 00:21 IST

नगरपंचायत निवडणुकीत जनतेने सरकारच्या विरोधात कौल दिला आहे़ गेल्या दीड वर्षात एकही महत्त्वाचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ मंदिर वही बनायेंगे, तारीख नहीं बतायेंगे असे

नांदेड : नगरपंचायत निवडणुकीत जनतेने सरकारच्या विरोधात कौल दिला आहे़ गेल्या दीड वर्षात एकही महत्त्वाचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ मंदिर वही बनायेंगे, तारीख नहीं बतायेंगे असे म्हणून भूलथापा देण्यात येत असून हे सरकार कर्तव्यदक्ष नसून संघदक्ष असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी मालेगाव येथे केली़भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कासारखेडा, मालेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते़ ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये येणार असल्याचे आश्वासन दिले होते़ १५ पैसेही कुणाच्या खात्यात आले नाहीत.एकीकडे आत्महत्या होत असताना बँकाकडून वसुलीही सुरू आहे़ आता अच्छे दिन येणार नाहीत, हे जनतेला माहीत झाले आहे़ त्यामुळे जुने दिवसच बरे होते, ते तरी परत येवू द्या, असे म्हणावे लागत आहे़