शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
3
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
4
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
5
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
6
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
7
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
9
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
10
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
11
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
12
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
13
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
14
Test Twenty New Cricket Format : टेस्टमध्ये टी-२० ट्विस्ट! क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटसंदर्भातील रंजक गोष्ट
15
१३ वर्षांच्या मुलीचं बळजबरीने लावलं लग्न, बलात्कार, पतीसह ५ जणांवर गुन्हा, पालघरमधील धक्कादायक घटना 
16
VIRAL VIDEO : दिवाळीच्या फुलबाज्या कशा बनवल्या जातात? फॅक्टरीतला व्हिडीओ होतोय व्हायरल! बघाच...
17
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
18
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
19
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
20
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली

साहित्याचा गंध नसलेले लेखक निवडणुकीत तरबेज

By admin | Updated: January 18, 2016 00:58 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना साहित्याचा गंधही नाही. हे पदाधिकारी निवडणुकीत मात्र तरबेज आहेत, अशी टीका ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी केली.

प्रज्ञा केळकर-सिंग,  ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना साहित्याचा गंधही नाही. हे पदाधिकारी निवडणुकीत मात्र तरबेज आहेत, अशी टीका ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी केली. साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या मुलाखतीस उपस्थित असलेल्या वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, की शरद पवार यांनी संमेलनाध्यक्ष आणि निवडणुकीबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. या विषयी वाघ म्हणाले, ‘‘भ्रष्ट कारभारामुळेच थोर विचारवंत आणि साहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर राहतात. कारण, महामंडळाची निवडणुकीची पद्धत चुकीची आहे. साहित्याशी संबंध नसलेल्या लोकांच्या ताब्यात महामंडळ आहे. साहित्याशी त्यांना काही घेणे- देणे नाही. ही मंडळी साहित्यात तरबेज नसली, तरी निवडणुकांमध्ये तरबेज आहे. अशा लोकांच्या हाती महामंडळाचे भविष्य आहे, हे दुर्दैव आहे,’’ अशी टीका त्यांनी केली.