शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

नामकरण खपवून घेणार नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 3, 2016 00:37 IST

न्यू कफ परेड, बीकेसी अनेक्स्, न्यू वरळी अशा गोंडस नावाखाली मुंबईची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राज्य सरकारने नियम करायला हवेत. बिल्डरांना विभागाची

मुंबई : न्यू कफ परेड, बीकेसी अनेक्स्, न्यू वरळी अशा गोंडस नावाखाली मुंबईची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राज्य सरकारने नियम करायला हवेत. बिल्डरांना विभागाची नावे बदलण्याचा अधिकार नाही. सरकारचे नियम, कायदे पाळावेच लागतील. इमारतीत अमक्यालाच घर मिळेल तमक्याला मिळणार नाही अशी बिल्डरांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याच्या निमित्ताने घाटकोपर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, मुंबईचा कोणी एकच मालक नाही. केंद्र सरकार, विमानतळ, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या जमीनी इथे आहेत. या जमीनी केंद्राच्या असल्या तरी त्यांना राज्याचे नियम लागू झाले पाहिजे. हे अधिकार गाजविणार आणि आम्ही यांची धुणीभांडी करायची का, असा सवाल करतानाच राज्य सरकारनेही मुंबईच्या विकासाबाबात पालिकेला विश्वासात घ्यायला हवे, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आडमुठ्या धोरणामुळे मुंबईत कोणताच प्रकल्प पूर्ण झाला नाही. आघाडीच्या नेत्यांनी मुंबईकडे केवळ पैसा मिळविण्याचे मशीन म्हणूनच पाहिले. मुंबईच्या विकासाचा कोणताच निर्णय न घेता केवळ चर्चेत वेळ घालविला. ‘ये तो ट्रेलर हे, पिक्चर अभी बाकी है’, असा डायलॉग मारत आजचे गृहनिर्माण धोरण व्यापक धोरणाचा भाग आहे. पुढे टप्प्या टप्प्याने महत्वाच्या घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.