शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

टोलमुक्ती नाहीच !

By admin | Updated: November 2, 2014 02:17 IST

टोल रद्द करण्याऐवजी टोलच्या वसुलीमध्ये पारदर्शकता आणू, असे सांगत भाजपा सरकारने राज्यरोहणाच्या दुस:याच दिवशी ‘टोलमुक्ती’च्या आश्वासनाकडे पाठ फिरवली!

भाजपाने फिरवला शब्द 
यदु जोशी - मुंबई
टोल रद्द करण्याऐवजी टोलच्या वसुलीमध्ये पारदर्शकता आणू, असे सांगत भाजपा सरकारने राज्यरोहणाच्या दुस:याच दिवशी ‘टोलमुक्ती’च्या आश्वासनाकडे पाठ फिरवली!
आमचे सरकार सत्तेवर येताच राज्यातील सर्व टोलनाके बंद करू, असे आश्वासन भाजपा नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. जाहीरनाम्यातही तसा उल्लेख होता. पण सरकार सत्तारूढ होऊन 48 तास उलटण्याआधीच नव्या सरकारने टोलमुक्तीचा शब्द फिरवला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल रद्द करण्यास विरोध दर्शविला होता. टोल रद्द करणो व्यवहार्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. शेवटी गडकरींच्या मताशी नव्या भाजपा सरकारला सहमती दर्शवावी लागली आहे. 
 याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, टोलसंबंधी काही अर्थतज्ज्ञांशी मी चर्चा केली. टोल रद्द करणो व्यवहार्य होणार नाही, असे मत त्यांनी दिले आहे. रस्ते आणि पुलांचा वापर करणा:यांनी त्यासाठी पैसा मोजला पाहिजे म्हणजे ‘युजर शुड पे’ हे सूत्र जगातील अनेक देशांनी स्वीकारलेले आहे. टोलचा पर्याय माङयासमोर आहे. त्यासाठीचा आराखडादेखील तयार आहे, पण विकासाची गती साधण्याला प्राधान्य द्यायचे तर टोल रद्द करणो व्यवहार्य नाही. 
टोलमाफिया, टोलद्वारे लूट करणा:यांच्या दबावाखाली माङो सरकार काम करणार नाही. त्याची टेंडर प्रक्रिया, नवीन पूल आणि रस्ते बांधतानाचा खर्च आणि टोलद्वारे वसूल केली जाणारी रक्कम यांचा अनुपात याचा योग्य विचार पुढील काळात केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले. कंत्रटदारांचे हित जपण्यासाठी नागरिकांच्या खिश्याला कात्री लागणार नाही. अन्यायकारक टोलनाके बंद केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
टोलमुक्त महाराष्ट्र करण्याच्या भाजपाच्या घोषणोचे काय झाले, असा सवाल काँग्रेसने आज केला. टोल रद्द न करता त्यातील उणिवा दूर करण्याचे आश्वासन भाजपाने दिलेले नव्हते, तर टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते याची आठवण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी करून दिली.
 
टोलनाक्यांची सद्य:स्थिती
बांधकाम विभागाचे टोलनाके      38
राष्ट्रीय महामार्ग                       4क्
एमएसआरडीसी                       44
एकूण                                   122
 
1 जुलै 2क्14 रोजी बांधकाम विभागाचे 34 आणि रस्ते एमएसआरडीसीचे 1क् असे एकूण 44 टोलनाके बंद करण्यात आले होते.