शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

टोलमुक्ती नाहीच !

By admin | Updated: November 2, 2014 02:17 IST

टोल रद्द करण्याऐवजी टोलच्या वसुलीमध्ये पारदर्शकता आणू, असे सांगत भाजपा सरकारने राज्यरोहणाच्या दुस:याच दिवशी ‘टोलमुक्ती’च्या आश्वासनाकडे पाठ फिरवली!

भाजपाने फिरवला शब्द 
यदु जोशी - मुंबई
टोल रद्द करण्याऐवजी टोलच्या वसुलीमध्ये पारदर्शकता आणू, असे सांगत भाजपा सरकारने राज्यरोहणाच्या दुस:याच दिवशी ‘टोलमुक्ती’च्या आश्वासनाकडे पाठ फिरवली!
आमचे सरकार सत्तेवर येताच राज्यातील सर्व टोलनाके बंद करू, असे आश्वासन भाजपा नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. जाहीरनाम्यातही तसा उल्लेख होता. पण सरकार सत्तारूढ होऊन 48 तास उलटण्याआधीच नव्या सरकारने टोलमुक्तीचा शब्द फिरवला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल रद्द करण्यास विरोध दर्शविला होता. टोल रद्द करणो व्यवहार्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. शेवटी गडकरींच्या मताशी नव्या भाजपा सरकारला सहमती दर्शवावी लागली आहे. 
 याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, टोलसंबंधी काही अर्थतज्ज्ञांशी मी चर्चा केली. टोल रद्द करणो व्यवहार्य होणार नाही, असे मत त्यांनी दिले आहे. रस्ते आणि पुलांचा वापर करणा:यांनी त्यासाठी पैसा मोजला पाहिजे म्हणजे ‘युजर शुड पे’ हे सूत्र जगातील अनेक देशांनी स्वीकारलेले आहे. टोलचा पर्याय माङयासमोर आहे. त्यासाठीचा आराखडादेखील तयार आहे, पण विकासाची गती साधण्याला प्राधान्य द्यायचे तर टोल रद्द करणो व्यवहार्य नाही. 
टोलमाफिया, टोलद्वारे लूट करणा:यांच्या दबावाखाली माङो सरकार काम करणार नाही. त्याची टेंडर प्रक्रिया, नवीन पूल आणि रस्ते बांधतानाचा खर्च आणि टोलद्वारे वसूल केली जाणारी रक्कम यांचा अनुपात याचा योग्य विचार पुढील काळात केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले. कंत्रटदारांचे हित जपण्यासाठी नागरिकांच्या खिश्याला कात्री लागणार नाही. अन्यायकारक टोलनाके बंद केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
टोलमुक्त महाराष्ट्र करण्याच्या भाजपाच्या घोषणोचे काय झाले, असा सवाल काँग्रेसने आज केला. टोल रद्द न करता त्यातील उणिवा दूर करण्याचे आश्वासन भाजपाने दिलेले नव्हते, तर टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते याची आठवण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी करून दिली.
 
टोलनाक्यांची सद्य:स्थिती
बांधकाम विभागाचे टोलनाके      38
राष्ट्रीय महामार्ग                       4क्
एमएसआरडीसी                       44
एकूण                                   122
 
1 जुलै 2क्14 रोजी बांधकाम विभागाचे 34 आणि रस्ते एमएसआरडीसीचे 1क् असे एकूण 44 टोलनाके बंद करण्यात आले होते.