शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कडक उन्हाळ्यातही पाण्याचे नो टेन्शन

By admin | Updated: May 16, 2017 21:21 IST

कडाक्याच्या उन्हाळ्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - कडाक्याच्या उन्हाळ्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये 98 दिवसांचा जलसाठा आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात पाण्याचे टेन्शन मिटले आहे. दोन वर्षांपूर्वी अपु-या पावसाने मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. वर्षभर पाणीकपातीचा सामना मुंबईकरांना करावा लागला होता. परंतू गेल्यावर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टेन्शन निवळले. मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीनेही मुंबईचा जलसाठा वाढवला. त्यामुळे मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली असून मुंबईकरांच्या घामाच्या धारा वाहत आहेत. मात्र भर पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही, याचा मुंबईकरांना दिलासा आहे. सद्यस्थितीत तलावांमध्ये तीन लाख 67 हजार 991 दशलश लीटर जलसाठा आहे. तीन महिने मुंबईची तहान भागेल, एवढा हा जलसाठा असल्याने जुलैपर्यंत पाणीची चिंता नाही.असा आहे जलसाठा (आकडेवारी दशलश लीटरमध्ये)वर्ष जलसाठा2017 - तीन लाख 67 हजार 991 2016- दोन लाख 41 हजार 366 2015- दोन लाख 96 हजार 460मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर्स पाणीपुरवठा होतो. मुंबईत पाण्याची मागणी दररोज 4200 दशलश लीटर्स एवढी आहे.दररोज 25 ते 30 टक्के म्हणजे सुमारे नऊशे लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.