शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

पाकला महाराष्ट्रात ‘नो एंट्री’

By admin | Updated: August 11, 2015 00:35 IST

पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने महाराष्ट्रात होवू देण्यास सरकारने असमर्थता दर्शविली असल्याने पाकिस्तानसाठी महाराष्ट्राची दारे बंदच राहणार असल्याचं कळते आहे

मुंबई : पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने महाराष्ट्रात होवू देण्यास सरकारने असमर्थता दर्शविली असल्याने पाकिस्तानसाठी महाराष्ट्राची दारे बंदच राहणार असल्याचं कळते आहे. शिवसेनेच्या भीतीनं त्यांचे सामने महाराष्ट्रात होणार नसल्याचं कळतं. मुंबई आणि नागपूरमध्ये पाकचे सामने झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय राज्य सरकारनं दिल्यानंतर बीसीसीआयनं पाकिस्तानी संघासाठी महाराष्ट्राची दारं बंदच करून टाकली आहेत. २०१६ सालच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. ही स्पर्धा ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचे सामने बेंगळुरू, चेन्नई, धर्मशाळा, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता या आठ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी सामने होणार आहेत, तिथल्या सरकारशी बीसीसीआयचे पदाधिकारी सल्लामसलत करीत आहेत. तेव्हा, पाकचा सामना मुंबई किंवा नागपुरात शक्यतो ठेवू नका, अशी सूचना राज्य सरकारने केल्याचे समजते. (वृत्तसंस्था)