शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

कंत्राटदारावर कारवाई नाही

By admin | Updated: July 11, 2017 00:57 IST

पुनर्वसित माळीण प्रकल्पातील घरांना पहिल्याच पावसात तडे गेले, रस्त्यांना भेगा पडल्या,चेंबर व मातीचे भराव खचले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुनर्वसित माळीण प्रकल्पातील घरांना पहिल्याच पावसात तडे गेले, रस्त्यांना भेगा पडल्या,चेंबर व मातीचे भराव खचले,मात्र, जिल्हा प्रशासनाने संबंधित कंत्राटदार किंवा प्रकल्प सल्लागारांना यात दोषी धरले नाही.या उलट प्रशासनाकडून कंत्राटदाराची पाठराखण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.परंतु,पावसामुळे निर्माण झालेल्या या स्थितीनंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे.पुनर्वसित माळीण प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी पावसाळा संपेपर्यंत विशेष निरीक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे.तसेच सचिव दर्जाच्या एका वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांमार्फत कामाची पाहणी करून त्यावरील उपाययोजनेचा अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. परंतु, संबंधित अहवाल अद्याप प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही.पावसाळ्या जास्त असल्याने ही घटना घडली असण्याची शक्यता जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मात्र,त्यास कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदार किंवा प्रकल्प सल्लागारांना सधी नोटीसही दिलेली नाही.परंतु, दोन वर्षाच्या करारानुसार कंत्राटदाराकडून दुरुस्तीची कामे करून घेण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आले.घरे भूकंपरोधक आहेत. जमिनीखाली सुमारे दीड ते दोन मीटर खोल खड्डे खोदून मातीत घरांचे वजन पेलण्याची क्षमता आहे का? हे तपासण्यात आले. त्यानंतर हा प्रकल्प उभारण्यात आला.परंतु, त्यामुळे बांधकामांना कोणताही धोका निर्माण झालेला नाही.घरांच्या बांधकामांना धोका नसला, तरी घरांभोवती करण्यात आलेली इतर कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे आढळून आले आहे. पाऊस जास्त झाल्यास काय परिणाम होतील, याचा अंदाज कंत्राटदारांस न आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे या स्थितीला कोणालाही जबाबदार धरले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.