शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

नितीश यांचा राजीनामा

By admin | Updated: May 18, 2014 01:05 IST

नितीश यांच्या राजीनाम्यानंतर जदयुने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध चालवला आह़े त्यासाठीच रविवारी 4 वाजता जदयुने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली आह़े

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली : नव्या मुख्यमंत्र्याचे नाव आजच्या बैठकीत ठरणार
 
पाटणा : लोकसभा निवडणुकीतील जनता दलाच्या (युनायटेड) दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नितीश कुमार यांनी शनिवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला़ विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस मात्र त्यांनी केली नाही़
नितीश यांच्या राजीनाम्यानंतर जदयुने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध चालवला आह़े त्यासाठीच रविवारी 4 वाजता जदयुने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली आह़े नितीश यांनी जदयुच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होत़े तथापि, बिहारमधील 4क् जागांपैकी केवळ दोन जागा त्यांना मिळाल्या़ 24 उमेदवारांची तर अनामत रक्कमही जप्त झाली़ पक्षाची अशी धूळधाण झाल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल डी़वाय़ पाटील यांच्याकडे पाठवून दिला़ राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आह़े लोकसभा निवडणुकीचे निकाल जदयुसाठी निराशाजनक राहिल़े जनमताचा कौल मान्य करून मी आणि माङया मंत्रिमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आह़े मी पक्षाच्या प्रचारमोहिमेचे नेतृत्व केल़े त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणो माङो कर्तव्य आह़े, असे त्यांनी राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केल़े विद्यमान विधानसभेला पाच वर्षासाठी जनादेश मिळालेला आह़े त्यामुळे पर्यायी सरकार स्थापनेचा पर्याय खुला आहे. त्यामुळे आपण विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केलेली नाही़, असेही त्यांनी सांगितल़े (वृत्तसंस्था)
 
काथ्याकूट कशाला, आत्मचिंतन करा!
कदाचित, नरेंद्र मोदींसोबत असलेल्या कडवट संबंधांमुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला़ मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि नितीश कुमारांना त्यांच्यासोबत मुख्यमंत्री म्हणून काम करायची इच्छा नसावी, असे दिसत़े
-शकील अहमद, काँग्रेस सरचिटणीस
 
जिंकल्यास ठीक आणि पराभव झाल्यास सांप्रदायिक वा अन्य लाटेचा परिणाम म्हणून काथ्याकूट करणो योग्य नाही़ नितीश यांनी दुस:यांवर ठपका ठेवण्यापेक्षा विनम्रपणो पराभव मान्य करावा व आत्मचिंतन कराव़े 
- व्यंकय्या नायडू, भाजपा नेत़े
 
यूपीए सरकार विसजिर्त
संपुआ सरकारचे 1क् वर्षे नेतृत्व करणारे डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला. तत्पूर्वी, संपुआची अखेरची मंत्रिमंडळ बैठकही घेण्यात आली. त्यात 15वी लोकसभा विसजिर्त करण्याचा प्रस्तावही राष्ट्रपतींकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुखर्जी यांनी हा राजीनामा मंजूर केला व नवे सरकार स्थापन होईर्पयत पदांवर कायम राहण्याचा सल्ला मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहका:यांना दिला. रात्री राष्ट्रपतींनी मावळत्या मंत्रिमंडळासाठी भोजन समारंभ आयोजित केला.