शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

नितीश यांचा राजीनामा

By admin | Updated: May 18, 2014 01:05 IST

नितीश यांच्या राजीनाम्यानंतर जदयुने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध चालवला आह़े त्यासाठीच रविवारी 4 वाजता जदयुने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली आह़े

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली : नव्या मुख्यमंत्र्याचे नाव आजच्या बैठकीत ठरणार
 
पाटणा : लोकसभा निवडणुकीतील जनता दलाच्या (युनायटेड) दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नितीश कुमार यांनी शनिवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला़ विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस मात्र त्यांनी केली नाही़
नितीश यांच्या राजीनाम्यानंतर जदयुने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध चालवला आह़े त्यासाठीच रविवारी 4 वाजता जदयुने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली आह़े नितीश यांनी जदयुच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होत़े तथापि, बिहारमधील 4क् जागांपैकी केवळ दोन जागा त्यांना मिळाल्या़ 24 उमेदवारांची तर अनामत रक्कमही जप्त झाली़ पक्षाची अशी धूळधाण झाल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल डी़वाय़ पाटील यांच्याकडे पाठवून दिला़ राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आह़े लोकसभा निवडणुकीचे निकाल जदयुसाठी निराशाजनक राहिल़े जनमताचा कौल मान्य करून मी आणि माङया मंत्रिमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आह़े मी पक्षाच्या प्रचारमोहिमेचे नेतृत्व केल़े त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणो माङो कर्तव्य आह़े, असे त्यांनी राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केल़े विद्यमान विधानसभेला पाच वर्षासाठी जनादेश मिळालेला आह़े त्यामुळे पर्यायी सरकार स्थापनेचा पर्याय खुला आहे. त्यामुळे आपण विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केलेली नाही़, असेही त्यांनी सांगितल़े (वृत्तसंस्था)
 
काथ्याकूट कशाला, आत्मचिंतन करा!
कदाचित, नरेंद्र मोदींसोबत असलेल्या कडवट संबंधांमुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला़ मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि नितीश कुमारांना त्यांच्यासोबत मुख्यमंत्री म्हणून काम करायची इच्छा नसावी, असे दिसत़े
-शकील अहमद, काँग्रेस सरचिटणीस
 
जिंकल्यास ठीक आणि पराभव झाल्यास सांप्रदायिक वा अन्य लाटेचा परिणाम म्हणून काथ्याकूट करणो योग्य नाही़ नितीश यांनी दुस:यांवर ठपका ठेवण्यापेक्षा विनम्रपणो पराभव मान्य करावा व आत्मचिंतन कराव़े 
- व्यंकय्या नायडू, भाजपा नेत़े
 
यूपीए सरकार विसजिर्त
संपुआ सरकारचे 1क् वर्षे नेतृत्व करणारे डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला. तत्पूर्वी, संपुआची अखेरची मंत्रिमंडळ बैठकही घेण्यात आली. त्यात 15वी लोकसभा विसजिर्त करण्याचा प्रस्तावही राष्ट्रपतींकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुखर्जी यांनी हा राजीनामा मंजूर केला व नवे सरकार स्थापन होईर्पयत पदांवर कायम राहण्याचा सल्ला मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहका:यांना दिला. रात्री राष्ट्रपतींनी मावळत्या मंत्रिमंडळासाठी भोजन समारंभ आयोजित केला.