शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

मातोश्रीवर जेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे पीडितांसाठी वेळ नाही - नितेश राणेंची टीका

By admin | Updated: July 18, 2016 20:52 IST

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील बलात्कार व हत्येची घटना अत्यंत निर्घृण व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.१८ - अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील बलात्कार व हत्येची घटना अत्यंत निर्घृण व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जेवण्यासाठी वेळअसलेल्या मुख्यमंत्र्यांजवळ या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नसल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. राणे म्हणाले की, विधानसभेत चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव दिल्यावरही मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चर्चा करण्याऐवजी केवळ निवेदन करत चर्चा टाळली. यावरुन सरकार याप्रकरणी किती गंभीर आहे? हे स्पष्ट होते. मंगळवारी पुन्हा याप्रकरणी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडू, असेही राणे यांनी सांगितले.सोशल मीडिया वर टीका सुरु झाल्यानंतर या प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही राणे यांनी केली आहे. मुलीला न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. शिवाय मुलीला न्याय मिळवून देईपर्यंत याप्रकरणी आवाज उठवू, असेही त्यांनी सांगितले.