शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

विदर्भ आंदोलन संपवू शकेल एवढी शाई कोणाकडेही नाही, अणेंचा नितेश राणेंना टोला

By admin | Updated: March 31, 2016 16:27 IST

कोणाकडेही एवढी शाई नाही जे विदर्भ आंदोलन संपवू शकेल असा टोला राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नितेश राणे यांना लगावला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ३१ - 'कोणाकडेही एवढी शाई नाही जे विदर्भ आंदोलन संपवू शकेल', असा टोला राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नितेश राणे यांना लगावला आहे. 'नाटेकर यांनी वेगळ्या कोकणाची मागणी केली त्याकडे नितेश राणे यांनी लक्ष द्यावं', असंदेखील अणे यावेळी बोलले आहेत. वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलनासाठी गेलेल्या श्रीहरी अणेंवर सकाळी नितेश राणेंच्या समर्थकांनी शाई हल्ला केला होता. अणेंच्या भाषणाच्यावेळी नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेऊन गोंधळ घातला व त्यांच्या अंगावर शाई फेकली.   
 
दरम्यान श्रीहरी अणे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्ली सचिवालयात ही बैठक पार पडली. 'वेगळ्या विदर्भाला केजरीवाल यांनी पाठिंबा दिला असून आपचे खासदार वेगळ्या विदर्भासंदर्भात संसदेत आवाज उठवणार आहेत', अशी माहिती अणे यांनी बैठकीनंतर दिली आहे. 'केजरीवाल यांचा आंदोलनला पाठींबा असून विदर्भाचा आवाज वाढतोय तो बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय', असा आरोप अणे यांनी यावेळी केला. 
श्रीहरी अणेंनी भाजपावर टीका करत 'भाजपानं विश्वासघात केला असून बहुमत मिळालं परंतू आश्वासन पूर्ण केलं नसल्यांच', म्हंटलं आहे. श्रीहरी अणे यांनी विदर्भाबरोबर मराठवाडा स्वतंत्र करण्याचा विचार मांडला होता. वेगळ्या मराठवाड्याच्या मुद्यावरुन श्रीहरी अणेंना महाधिवक्तापदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचे पडसाद अधिवेशनात उमटले होते. अखेर अणेंनी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला होता.