शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांच्या लढाईचा करुण अंत !

By admin | Updated: July 8, 2015 02:13 IST

२००६ साली मुंबईत झालेल्या भीषण रेल्वे बॉम्बस्फोटांत जखमी झालेल्या पराग सावंत यांची ९ वर्षे मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.

७/११ बॉम्बस्फोटातील पीडित पराग यांचा मृत्यूमुंबई : २००६ साली मुंबईत झालेल्या भीषण रेल्वे बॉम्बस्फोटांत जखमी झालेल्या पराग सावंत यांची ९ वर्षे मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली. माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात मंगळवारी सकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. बुधवार, ८ जुलैला दुपारी १च्या सुमारास पराग यांच्या पार्थिवावर भार्इंदर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चर्चगेटकडून विरारकडे जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासादरम्यान ११ जुलै २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात पराग यांच्या मेंदूला जबर मार बसला होता. १२ जुलै २००६ रोजी पराग यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्या मेंदूवर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन दिवसांनी त्यांच्या मेंदूवर अजून एक शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर सलग दोन वर्षे पराग कोमात होते. यानंतर आश्चर्यजनकरीत्या त्यांनी डोळे उघडले, हाक मारल्यावर मान वळवून प्रतिसाद देत होते. पण यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. ते अर्ध संवेदना जागृतावस्थेत (५ीॅी३ं३्र५ी २३ं३ी) स्थितीत होते. मंगळवार, ७ जुलैला पहाटे साडेपाच वाजता पराग यांची सामान्य तपासणी करण्यात आली, तेव्हा सर्व ठीक होते. यानंतर थोड्याच वेळात पराग यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे त्यांच्या आईला जाणवले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.