शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

वीज पडून नऊ ठार

By admin | Updated: October 3, 2015 03:54 IST

राज्यातील बहुसंख्य भागात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. मात्र त्यात मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला.

मुंबई : राज्यातील बहुसंख्य भागात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. मात्र त्यात मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील परभणी आणि जालना जिल्ह्यात चार, विदर्भात वाशिम जिल्ह्यात मायलेकीसह तीन, नाशिकमध्ये १५ वर्षांचा एक मुलगा व नगर जिल्ह्यात एका महिलेचा वीज पडून बळी गेला. नांदेड वगळता मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातही दोन दिवस पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये मिळून तब्बल १६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोलापूर, कोल्हापूर, रायगडलाही पावसाने झोडपले. हस्ताच्या पावसाने रब्बी पिकाच्या आशा पल्लवित केल्यात. ठाणे जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटात अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबईकरांना दिलासाअरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे कोकणसह मुंबईत शुक्रवारी दमदार सरींनी हजेरी लावली. सकाळी पडलेले ऊन आणि दुपारी दाटून आलेले ढग, अशा दुहेरी वातावरणानंतर सायंकाळी दाखल झालेल्या जलधारांनी तापलेल्या मुंबईला थंडगार केले.