शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

शेतकऱ्यांचे समाधान करूनच महामार्ग पुढे नेऊ - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:07 IST

शेतकऱ्यांचे संपूर्ण समाधान करूनच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम पुढे नेण्याची मुख्यमंत्री व राज्यशासनाची भूमिका असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री

- लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकऱ्यांचे संपूर्ण समाधान करूनच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम पुढे नेण्याची मुख्यमंत्री व राज्यशासनाची भूमिका असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी येथे स्पष्ट केले. त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी महामार्गासाठी जिल्ह्यातील पहिली जमीन खरेदी झाली.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन जाणाऱ्या बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक व जालना तालुक्यातील कडवंची या गावात शेतकऱ्यांशी शिंदे यांनी संवाद साधला. या वेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांची संमती घेऊन योग्य मोबदला मिळवून द्या, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुरुवातीपासूनची भूमिका असून, ती कायम असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. स्वच्छेने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे पैसे जमा करण्यात येणार आहे, असेही शिंदे म्हणाले. तालुक्यातील बहुतांश बागायती जमीन कोरडवाहू दाखविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यात तातडीने बदल करावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांसह कृती समितीने केली़औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ‘समृद्धी’ महामार्गाला वळण देण्याची मागणी आहे. त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांचे पथक संयुक्त पाहणी करील. त्यानंतर भूसंपादनाचा निर्णय सर्वांच्या सहमतीने होईल.- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम)