शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

राज्यातील नवीन सरकार दिवाळीनंतरच

By admin | Updated: October 21, 2014 14:06 IST

महाराष्ट्रातील भाजपाचे पक्ष निरीक्षक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असं जाहीर केल्याने महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २१ - महाराष्ट्रातील भाजपाचे पक्ष निरीक्षक व केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असं जाहीर केल्याने महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजपाने आघाडी घेतली असली तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठण्यात त्यांना अपयश आले आहे. भाजपाला १२२ जागांवर विजय मिळवला असून सत्तास्थापनेसाठी त्यांना आणखी २२ आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र भाजपाने त्यावर अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेसोबत चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे. तर शिवसेनेला सोबत न घेता मनसे, अपक्ष आणि उर्वरित पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यासाठी भाजपाला अथक मेहनत करावी लागणार आहे.

मंगळवारी राज्यातील भाजप आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी पक्ष निरीक्षक राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा मुंबईत येणार होते. मात्र मंगळवारी सकाळी राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असे जाहीर केले. तर भाजप आमदारांची मुंबईत होणारी बैठकही रद्द झाली असून दिवाळी साजरी करण्यासाठी भाजपचे आमदार स्वगृही रवाना झाले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे.