शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

निव्वळ घोषणा, ठोस काहीच नाही

By admin | Updated: December 13, 2014 02:36 IST

मोठ-मोठी आश्वासने देऊन केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर आलेल्या भाजप सरकाने जनतेची निराशा केली आहे.

 नागपूर :    मोठ-मोठी आश्वासने देऊन केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर आलेल्या भाजप सरकाने जनतेची निराशा केली आहे. आघाडी शासनाच्या काळातील योजनेत किरकोळ बदल करून त्या नवीन गोंडस नावाखाली नव्याने सादर करून फित कापण्याचा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहे. योजनांच्या नावावर निव्वळ घोषणा केल्या जात आहेत. त्यात ठोस उपाययोजना काहीच नाही, स्वच्छतेच्या नावावर एका ठिकाणचा कचरा, दुस:या ठिकाणी सरकवला जात आहे, परंतु कचरा, घनकच:याबाबत काहीच ठोस कार्यक्रम नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत सत्तापक्षावर चौफेर हल्ला चढविला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीलाच खेद व्यक्त करीत राज्यपालांच्या अभिभाषणाला आपला पाठिंबा दर्शविण्यास असमर्थता व्यक्त केली. 
तिजोरी खाली असल्याचा बहाणा करीत विकास कामावर 4क् टक्के कपात लावण्याचे सांगितले जात आहे, ते योग्य नाही. राज्यातील विकास कामे आम्ही थांबू देणार नाही. जनतेच्या हिताविरुद्ध काम होत असेल तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  (प्रतिनिधी)
 
दुष्काळग्रस्त भागातील शेतक:यांमध्ये भेदभाव 
  राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतक:यांसाठी पॅकेज जाहीर केले, परंतु त्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष शेतक:यांना रोख किती देणार, याची माहिती कुठेच दिलेली नाही. पहिल्यांदाच पॅकेज देत असताना शेतक:यांमध्ये भेदभाव करण्यात आला असल्याची टीका सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.