शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नीरा-देवघर ६६.८१ , तर भाटघर : ६४.७९ टक्के

By admin | Updated: August 3, 2016 00:57 IST

तालुक्यातून १५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारपासून पुन्हा बरसू लागला आहे.

भोर : तालुक्यातून १५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारपासून पुन्हा बरसू लागला आहे. सोमवारी नीरा-देवघर धरण भागात सुमारे १०२ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाण्यासाठ्यातही वाढ होऊन नीरा-देवघर धरण ६६.८१ टक्के, तर भाटघर धरण ६४.७९ टक्के भरले आहे. नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील दोन्ही धरणे १५ दिवसांत ५० टक्के भरली; मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांनीच वाढला होता. तर, लागवड झालेले भात खराब झाले होते. नवीन लागवड करण्यासाठी पाण्याची गरज होती; मात्र पाऊस होत नव्हता. १ आॅगस्टपासून भोर तालुक्यात दमदार पावसाला सुरवात झाली आहे. नीरा-देवघर धरण भागात आज १०२ मि.मी., तर एकूण १,२३० मि.मी. पाऊस होऊन धरण ६६.८१ टक्के भरले आहे. तर, भाटघर धरण भागात आज २२ मि.मी. तर एकूण ४७७ मि.मी. पाऊस झाला असून धरण ६४.७९ टक्के भरले आहे. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत या वेळी अधिक पाऊस असून धरणातील पाणीसाठा जास्त आहे. >तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत. डोंगरदऱ्यांतील झरे, ओढे, नाले भरून पुन्हा वाहू लागले आहेत. नीरा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. भातपिकासह कडधान्य पिकांनाही या पावसाचा चांगला फायदा होईल.- सूर्यकांत वडखेलकर, कृषी अधिकारी