शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

नीरा-देवघर ६६.८१ , तर भाटघर : ६४.७९ टक्के

By admin | Updated: August 3, 2016 00:57 IST

तालुक्यातून १५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारपासून पुन्हा बरसू लागला आहे.

भोर : तालुक्यातून १५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारपासून पुन्हा बरसू लागला आहे. सोमवारी नीरा-देवघर धरण भागात सुमारे १०२ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाण्यासाठ्यातही वाढ होऊन नीरा-देवघर धरण ६६.८१ टक्के, तर भाटघर धरण ६४.७९ टक्के भरले आहे. नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील दोन्ही धरणे १५ दिवसांत ५० टक्के भरली; मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांनीच वाढला होता. तर, लागवड झालेले भात खराब झाले होते. नवीन लागवड करण्यासाठी पाण्याची गरज होती; मात्र पाऊस होत नव्हता. १ आॅगस्टपासून भोर तालुक्यात दमदार पावसाला सुरवात झाली आहे. नीरा-देवघर धरण भागात आज १०२ मि.मी., तर एकूण १,२३० मि.मी. पाऊस होऊन धरण ६६.८१ टक्के भरले आहे. तर, भाटघर धरण भागात आज २२ मि.मी. तर एकूण ४७७ मि.मी. पाऊस झाला असून धरण ६४.७९ टक्के भरले आहे. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत या वेळी अधिक पाऊस असून धरणातील पाणीसाठा जास्त आहे. >तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत. डोंगरदऱ्यांतील झरे, ओढे, नाले भरून पुन्हा वाहू लागले आहेत. नीरा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. भातपिकासह कडधान्य पिकांनाही या पावसाचा चांगला फायदा होईल.- सूर्यकांत वडखेलकर, कृषी अधिकारी