शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सहकार चळवळ बळकट करण्याची गरज

By admin | Updated: January 16, 2017 06:01 IST

देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे असून, सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी संस्कारक्षम नेतृत्वाबरोबरच कुशल मन्युष्यबळाची आवश्यकता आहे

पुणे : देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे असून, सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी संस्कारक्षम नेतृत्वाबरोबरच कुशल मन्युष्यबळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी रविवारी येथे केले.दिवंगत वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंट संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते म्हणाले, शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असून, शेती व्यवसाय सहकार चळवळीवर अवलंबून आहे. त्यामुळे सहकार चळवळ अधिकाधिक सक्षम करण्याची गरज आहे. गेल्या ७० वर्षांत गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आहेत. मात्र, गरिबांना श्रीमंतांच्या बरोबरीने घेऊन जाण्यासाठी केंद्र शासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.कृषी क्षेत्रात सुधारणेसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक व तुषार सिंचनावर भर देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. जगातील कोणताच देश पूर्णपणे कॅशलेस होऊ शकत नाही. देशात पूर्णपणे कॅशलेस व्यवहार होणार नाहीत, परंतु कमीत कमी रोकडवर आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहकार क्षेत्रानेही त्यात मोठे योगदान देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ व राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष चंद्रपाल सिंह यादव म्हणाले, ‘तरुणांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून देशाच्या विकासाला हातभार लावण्याची गरज आहे.’ (प्रतिनिधी)