शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

पुरोगामी विचारधारेने एकत्र येण्याची गरज

By admin | Updated: May 30, 2016 03:59 IST

शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारसरणी व वारसा जपणाऱ्या घटकांनी एकत्र येणे काळाची गरज

बोटा (अहमदनगर) : जातीअंताकडून राष्ट्रवादाकडे वाटचाल करताना पुरोगामी, प्रगतशील तसेच राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी व वारसा जपणाऱ्या घटकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.संगमनेर तालुक्यातील घारगावजवळील कुरकुंडी येथे लोकपंचायतच्या सभागृहात अहमदनगर जिल्हा जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या दोनदिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, संतांच्या सामूहिकतेच्या विचारसरणीमुळे आज भारतात लोकशाही व्यवस्था टिकून आहे. मात्र, वैदिक विचारसरणी ही चातुर्वर्णीय व्यवस्थेची पुरस्कर्ती आहे. ती संपवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांची विचारसरणी जातीव्यवस्थेला खतपाणी घालणारी आहे. त्यासाठी जातीअंताचा लढा उभारणे काळाची गरज बनली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घेतली नसल्याची टीका करीत जातीअंताची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातून करण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. कम्युनिस्ट पक्षाच्या स्मिता पानसरे, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष बाबा अरगडे, लोक अधिकार आंदोलनचे अध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांची भाषणे झाली.