शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाध्यक्षांची निवडप्रक्रिया बदलण्याची गरज : शरद पवार

By admin | Updated: January 17, 2016 01:01 IST

‘‘मते मिळविणे हे आम्हा राजकारणी लोकांचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलण्याची गरज आहे. माजी संमेलनाध्यक्षांनी एकत्र

- हणमंत पाटील, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) ‘‘मते मिळविणे हे आम्हा राजकारणी लोकांचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलण्याची गरज आहे. माजी संमेलनाध्यक्षांनी एकत्र येऊन पुढील अध्यक्षांची निवड करावी,’’ अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी संमेलनाध्यक्ष निवडप्रक्रियेची पद्धत बदलण्याचा सल्ला दिला. पिंपरी-चिंचवड येथील ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी त्यांनी निवडीचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात निवडणूकप्रक्रिया बदलण्याविषयी पवार यांच्या मताला अनुमोदन दिले. साहित्य संमेलन अध्यक्ष निवड मतदान प्रक्रियेमुळे होत असल्याने अनेक चांगले साहित्यिक संमेलनापासून दूर राहणे पसंत करतात. हे चित्र बदलण्यासाठी निवडप्रक्रिया बदलावी लागेल. मते मिळविण्यासाठी आम्हाला काय काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती नाही. तो आमचा अधिकार आहे. त्याविषयी उघडपणे बोलणार नाही. चार ते पाच माजी अध्यक्षांची एकत्र समिती तयार केली, तर या समितीद्वारे खऱ्या अर्थाने उत्तम साहित्यिकांना संधी मिळू शकते. धर्मनिरपेक्षता व सहिष्णुता हे चर्चेत असलेले शब्द उच्चारण्यासाठी जितके कठीण आहेत तसेच, ते आचरणात आणण्यासाठी कठीण आहेत, असे पवार यांनी सांगितले. पवारांचा हात असल्याचा गैरसमजमहाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीत शरद पवार यांचा हात असल्याचा समज पसरवला जातो. काही तथाकथित विचारवंतांच्या म्हणण्यानुसार संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीतही माझा हात असल्याचा आरोप होतोय, अशा पद्धतीने आम्हाला वादात ओढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सबनीस यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयुष्यात मी त्यांना प्रथमच भेटलो. उद्या लातूर व कोयनेला भूकंप झाला, तरी पवार यांचा हात असल्याचा समज पसरविला जाईल.- शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री