शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

‘रायगड’च्या विकासासाठी पुरातत्त्वचा कायदा बदलण्याची गरज !

By admin | Updated: April 5, 2015 01:44 IST

रायगड किल्ल्याच्या दुरवस्थेबद्दल खंत व्यक्त करत किल्ल्याच्या विकासात अडसर ठरणाऱ्या पुरातत्व खात्याच्या कायद्यामध्ये बदल होणे गरजेचे

देवेंद्र फडणवीस : पंतप्रधानांशी चर्चा करण्याचे आश्वासनमहाड : रायगड किल्ल्याच्या दुरवस्थेबद्दल खंत व्यक्त करत किल्ल्याच्या विकासात अडसर ठरणाऱ्या पुरातत्व खात्याच्या कायद्यामध्ये बदल होणे गरजेचे असून त्याबाबत पंतप्रधानांनी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.शनिवारी छत्रपती शिवरायांच्या ३३५ व्या शिवपुण्यतिथीनिमित्त किल्ल्यावरील राज दरबार येथे कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री म्हणाले, अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे सर्वात उंच व भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. ते भारताची वेगळी ओळख करून देईल. कार्यक्रमाच्या सुरूवातीला १०१ मराठा बटालियनच्या बॅन्ड पथकाने शिवरायांना मानवंदना दिली. मुख्यमंत्र्यांनी रायगडावरील समाधीस्थळी जाऊन शिवरायांना अभिवादन केले. तसेच जगदीश्वराचे दर्शन घेतले. निवृत्त एअर चिफ मार्शल गुलशन गोखले, सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे वंशज उदयसिंह जाधव यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. तुकाराम जाधव यांना श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी किल्ले रायगडासाठी रस्त्यांची पुनर्बांधणी, चित्तदरवाजा ते गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचे बांधकाम, स्वच्छता गृह, बाजारपेठ ते समाधीपर्यंतच्या मार्गाची दुरूस्ती तसेच रोपवेच्या विकासाचे त्यांनी आश्वासन दिले. सागरी मार्गावरील बाणकोट नदीवरील ३०० कोटींच्या पुलाचे काम त्वरीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)