शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी कर्जमाफी हवी, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By admin | Updated: March 16, 2017 12:26 IST

निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - शेतकरी कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देत असताना विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. मात्र गोंधळातही मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरु ठेवत विरोधकांना उत्तर दिलं आहे. निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 
 
कर्जमाफीसाठी 30 हजार 500 कोटींची आवश्यकता आहे. सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, मात्र कर्जमाफ केल्यास विकासासाठी पैसा उरणार नाही असं देवेंद्र फडणवीस बोलले आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धारेवर धरत विरोधकांना शेतक-यांशी काही घेणं देणं नाही, त्यांना केवळ कर्जमाफीचं राजकारण करायचं आहे. कर्जमाफी केल्यानंतर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची जबाबदारी विरोधक घेणार का ? असा सवाल विचारला. 
 
बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. दुष्काळानंतर भाजपाने थेट आठ हजार कोटी दिले. बँका कर्जमुक्ती होतील, पण शेतकरी कर्जातच राहील, त्यामुळे शिष्टमंडळ केंद्राशी बोलणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या राज्यात कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक, त्या राज्यातला शेतकरी सर्वात सुखी असतो. कर्जमाफी नंतर पाच वर्षात 16 हजार आत्महत्या झाल्या, कर्जमाफी आवश्यक असून ती कधी दिली पाहिजे हे ठरवणं आवश्यक असल्याचंही ते बोलले आहेत. 
 
भांडवली खर्च शेतकऱ्यांकरिता झाला पाहिजे. 31 हजार कोटीपैकी कृषीसाठी 19 हजार 434 कोटी खर्च करतो, हा रेकॉर्ड आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.