शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी कर्जमाफी हवी, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By admin | Updated: March 16, 2017 12:26 IST

निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - शेतकरी कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देत असताना विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. मात्र गोंधळातही मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरु ठेवत विरोधकांना उत्तर दिलं आहे. निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 
 
कर्जमाफीसाठी 30 हजार 500 कोटींची आवश्यकता आहे. सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, मात्र कर्जमाफ केल्यास विकासासाठी पैसा उरणार नाही असं देवेंद्र फडणवीस बोलले आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धारेवर धरत विरोधकांना शेतक-यांशी काही घेणं देणं नाही, त्यांना केवळ कर्जमाफीचं राजकारण करायचं आहे. कर्जमाफी केल्यानंतर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची जबाबदारी विरोधक घेणार का ? असा सवाल विचारला. 
 
बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. दुष्काळानंतर भाजपाने थेट आठ हजार कोटी दिले. बँका कर्जमुक्ती होतील, पण शेतकरी कर्जातच राहील, त्यामुळे शिष्टमंडळ केंद्राशी बोलणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या राज्यात कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक, त्या राज्यातला शेतकरी सर्वात सुखी असतो. कर्जमाफी नंतर पाच वर्षात 16 हजार आत्महत्या झाल्या, कर्जमाफी आवश्यक असून ती कधी दिली पाहिजे हे ठरवणं आवश्यक असल्याचंही ते बोलले आहेत. 
 
भांडवली खर्च शेतकऱ्यांकरिता झाला पाहिजे. 31 हजार कोटीपैकी कृषीसाठी 19 हजार 434 कोटी खर्च करतो, हा रेकॉर्ड आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.