शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

राष्ट्रवादीचे ‘मेक इन दुष्काळ’

By admin | Updated: January 26, 2016 03:04 IST

राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार मेक इन इंडियासारखे भपकेबाज कार्यक्रम आयोजित करीत आहे. सरकारची ही पंचतारांकित उधळपट्टी कळावी म्हणून मेक इन इंडियाच्या

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार मेक इन इंडियासारखे भपकेबाज कार्यक्रम आयोजित करीत आहे. सरकारची ही पंचतारांकित उधळपट्टी कळावी म्हणून मेक इन इंडियाच्या आयोजनस्थळावर थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. गुंतवणूक आणि उद्योगांना चालना देण्यासाठी मुंबईतील बीकेसी मैदानावर मेक इन इंडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीने मात्र या कार्यक्रमासाठी होणाऱ्या उधळपट्टीचा विरोध केला आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत इस्रायल, दावोस, जपान, लंडन यासह अनेक देशांत दौरे केले. या दौऱ्यांतून नेमकी किती गुंतवणूक राज्यात आली हा संशोधनाचा विषय आहे. मुंबईतील कार्यक्रमासाठी १ लाख चौरस मीटर परिसरात १० वातानुकूलित शामियाने उभारण्यात येणार आहेत. निधीअभावी शेतकऱ्यांना मदत नाकारणाऱ्या सरकारने मेक इन इंडियाचा पैसा दुष्काळग्रस्तांकडे वळवावा, अशी मागणी अहिर यांनी केली.