शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुंबईत राष्ट्रवादी, मनसे भुईसपाट

By admin | Updated: October 20, 2014 05:32 IST

विधानसभेच्या रणांगणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणा-या मुंबईच्या मैदानात भाजपा, शिवसेनेने सरशी साधत अनुक्रमे १५ व १४ जागा काबीज केल्या आहेत

मुंबई : विधानसभेच्या रणांगणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणा-या मुंबईच्या मैदानात भाजपा, शिवसेनेने सरशी साधत अनुक्रमे १५ व १४ जागा काबीज केल्या आहेत. काँग्रेसने २००९मध्ये मनसे इफेक्टमुळे मिळवलेल्या तब्बल १७ जागांपैकी केवळ ५ जागा वाचवण्यात काँग्रेसला यश आले आहे. मनसे आणि राष्ट्रवादी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. समाजवादी पार्टीने मानखुर्द-शिवाजीनगरची जागा कौशल्याने राखली. अबू आझमी येथून निवडून आले, तर एमआयएमने पहिल्याच प्रयत्नात खाते उघडून भायखळ्यासारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात झेंडा रोवला. काँग्रेसच्या निवडून आलेल्या ५पैकी ३ आमदार अल्पसंख्याक समाजाचे आहेत, हे विशेष! काँग्रेसने काही प्रमाणात का होईना, व्होटबँक राखण्याचा प्रयत्न केल्याचे निकालातून दिसून येते. काँग्रेसच्या दिग्गजांना धूळ चारण्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. जर सेना-भाजपा एकत्र लढले असते तर विरोधकांचा सफाया झाला असता. (प्रतिनिधी)