शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बुडणाऱ्या जहाजावरील २० जणांची सुखरूप सुटका नौदलाची कामगिरी

By admin | Updated: June 23, 2015 03:07 IST

खराब हवामानामुळे वसईजवळ समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजावरील २० खलाशांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. रविवारी मध्यरात्री जिंदाल कामाक्षी हे जहाज एका बाजूला

मुंबई : खराब हवामानामुळे वसईजवळ समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजावरील २० खलाशांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. रविवारी मध्यरात्री जिंदाल कामाक्षी हे जहाज एका बाजूला कलल्याची माहिती नौदलाला मिळाल्यानंतर जवानांनी धडाकेबाज बचाव मोहीम हाती घेत जहाजावरील सर्व खलाशांची सुटका केली. मुंबईपासून ४० आणि वसईपासून २५ नॉटीकल मैलांवर या जहाजात पाणी शिरल्याने २० जणांचा जीव धोक्यात आला. त्यामुळे नौसेनेकडे मदत मागण्यात आली. नौदलाने तातडीने बचावकार्य हाती घेत मदतीसाठी ‘सी-किंग हेलिकॉप्टर रवाना केले. तसेच आयएनएस मुंबई हे लढाऊ जहाजही तैनात करण्यात आले. बुडत असलेले जहाज संतुलित करण्यासाठी एका बाजूने वजन वाढवण्यात आले. त्यानंतर खराब हवामानातही नौदलाच्या सी-किंग हेलिकॉप्टरने रात्रीच १९ खलाशांना सुखरूपपणे बुडत्या जहाजावरून बाहेर काढत आयएनएस शिक्रा जहाजावर आणून सोडले. तर, अन्य एका चॉपरने सकाळी जहाजावरील कप्तानास सुखरूपस्थळी आणले. कोचीनकडे निघालेल्या जा जहाजावर प्रत्येकी ३० टन वजनाचे तब्बल २४८ कंटेनर होते. खराब हवामान आणि वादळामुळे जहाज एका बाजूला झुकल्याचे जिंदाल कामाक्षीचे कप्तान महिंदर पाल प्रभाकर यांनी सांगितले.