शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्य आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे अर्भकांचा मृत्यू : प्रीती मेनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:12 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भकांच्या जीविताच्या रक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा न पुरविता वेळकाढू धोरणाचा अवलंब करणारा राज्य शासनाचा आरोग्य विभाग अर्भक मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन - शर्मा यांनी केला़ जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अर्भक मृत्यूची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई ...

ठळक मुद्देआम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्यासखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भकांच्या जीविताच्या रक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा न पुरविता वेळकाढू धोरणाचा अवलंब करणारा राज्य शासनाचा आरोग्य विभाग अर्भक मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन - शर्मा यांनी केला़ जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अर्भक मृत्यूची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे मेनन यांनी केली आहे़प्रीती मेनन यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अर्भक मृत्यूची माहिती जाणून घेतली़ यानंतर राज्य शासनाकडून जिल्हा रुग्णालयास आवश्यक त्या सेवासुविधा पुरविल्या जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़ डॉ़जगदाळे यांनी अर्भकांचा जीव वाचविण्यासाठी राज्य शासनाकडे सीपॅप (पॉझिटीव्ह एअर प्रेशर) मशीनची मागणी केल्याचे सांगताच या मशीन केव्हा येणार याबाबत त्यांनी विचारणा केली़ जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांच्या कामांबाबत माहिती घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या नूतन इमारतीसाठीच्या अडथळ्यांची त्यांनी माहिती घेतली़मेनन यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अर्भकांसाठी सरफॅक्शन इंजेक्शन, लसींचा मुबलक साठा, व्हेंटिलेटर, इन्क्युबेटरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करण्याची मागणी केली़ यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, एसएनसीयू कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गाजरे उपस्थित होते़ जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी तोडाव्या लागणाºया वृक्षांबाबत आंदोलन करून आपल्याच कार्यकर्त्यांना खोडा घातल्याचे मेनन यांना पत्रकारांनी विचारताच त्यांनी सोयीस्करपणे या प्रश्नाला बगल दिली़