शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

नापिकीमुळे शेतकऱ्यांनी गावच काढले विक्रीला !

By admin | Updated: July 20, 2015 00:44 IST

मागील तीन वर्षांपासूनच्या सततच्या नापिकीला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील वाघोडावासीयांनी थेट गावच विक्रीला काढले आहे. सरकारने शेती करावी

कारंजा (वर्धा) : मागील तीन वर्षांपासूनच्या सततच्या नापिकीला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील वाघोडावासीयांनी थेट गावच विक्रीला काढले आहे. सरकारने शेती करावी, आम्ही मजुरी करू, असे आव्हानच शेतकऱ्यांनी दिले आहे.२१ जूनपासून पावसाने पाठ फिरवल्याने गावातील ७० टक्के पिके करपली आहेत. वाघोडाचे सरपंच, उपसरपंचासह गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावच विकायला काढले आहे. इतकेच नव्हे, १०२ शेतकऱ्यांनी शासनाकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. शासनाचा प्रतिनिधी गावात येईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गावातील ९५ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतीशिवाय रोजगाराचे दुसरे साधन नाही. गेल्या तीन वर्षांतील नापिकीमुळे गावातील बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतीतून काही उत्पन्न नाही आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने गावक-यांनी हा निर्णय घेतला.राजकीयदृष्ट्या वाघोडा गावात ८० टक्के भाजपाचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीत भाजपा आघाडीचीच सत्ता आहे. मात्र कोणीही पुढारी गावाकडे फिरकलेला नाही. (प्रतिनिधी)