शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

नांदेड, अहमदनगर 9.5, मुंबई 18 अंशांवर

By admin | Updated: December 7, 2014 01:36 IST

उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग कायम राहिल्याने महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे.

मुंबई : उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग कायम राहिल्याने महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. शनिवारी मराठवाडय़ातील नांदेड आणि अहमदनगर या दोन्ही शहरांचे किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमानदेखील पुन्हा एकदा 18 अंशांवर खाली घसरले आहे.
नोव्हेंबर महिन्यात सर्वसाधारणत: राज्यासह मुंबईच्या तापमानात घसरण नोंदविण्यात येते. परंतु हवामानातील बदलामुळे आता थंडीचा जोर उशिराने वाढू लागला असून, या वर्षी नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. हवामानातील बदल आणि हिमवादळांमुळे थंडीची सुरुवात विलंबाने होते आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हिमवादळे हिमालयाकडून चीनकडे येतात तेव्हा थंडीचा जोर आणखी वाढतो. दरम्यान, गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. (प्रतिनिधी)