शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मुख्यमंत्र्यांवर नेम, सत्ताधारी भडकले

By admin | Updated: March 17, 2016 00:40 IST

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील भाषण शैलीवर नेम साधताच सत्ताधारी

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील भाषण शैलीवर नेम साधताच सत्ताधारी बाकांवरील सदस्य चांगलेच भडकले. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना जाधव यांनी भाजप-सेनेला लक्ष्य केले. पंचेवीसहून अधिक योजनांना भाजप नेत्यांची नावे दिली. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्यपालांच्या भाषणात फक्त एका ओळीचा उल्लेख आहे. यापेक्षा तुम्हाला अधिक स्थान नाही, असा चिमटा त्यांनी शिवसेनेला काढला. आजवर आपण अनेक मुख्यमंत्री बघितले, पण सभागृहात हातवारे करून, आवाज वाढवून बोलण्यारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. त्यावर भाजपचे अतुल भातखळकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. तालिका अध्यक्ष देवयानी फरांदे जाधव यांचे वक्तव्य काढून टाकण्याचा निर्णय दिला. तालिका अध्यक्षांच्या या निर्णयावर जयंंत पाटील यांनी हरकत घेतली. लोकशाहीत टीका करण्याचा हक्क आहे. त्यांचे बोलणे असे काढून टाकता येणार नाही. विरोधकांची गळचेपी करायचीच असेल, तर आम्ही बाहेर जातो, असा इशारा दिला. राज्यमंत्री विजय शिवतारे तालिका अध्यक्षांच्या निर्णयाचे समर्थन करीत तुम्ही अध्यक्षांना निर्णय देणार का, असा सवाल वळसे पाटील यांना केला. यावर जाधव आणखीणच भडकले. चमचेगिरी बंद करा, असे त्यांनी शिवतारे यांना सुनावले. शेकापचे पंडितशेठ पाटील म्हणाले, ‘योजनांना नेत्यांची नावे दिली, तशी कार्यवाही व्हायला हवी. बेळगावसाठी लढा सुरू आहे. गेल्या भाषणात राज्यपालांनी यासाठी ठोस प्रयत्न करू असे म्हटले होते, पण एक वकील नेमण्यापलीकडे काहीच झाले नाही. राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार असताना प्रश्न सुटलेला नाही.’