शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे

By admin | Updated: May 25, 2015 03:26 IST

इंग्रजीला विनाकारण डोक्यावर घेतले जात असून मातृभाषेत शिक्षण घेतल्यास कोणत्याही क्षेत्रात आपण कमी पडत नाही. त्यामुळे मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत

यावल (जि. जळगाव) : इंग्रजीला विनाकारण डोक्यावर घेतले जात असून मातृभाषेत शिक्षण घेतल्यास कोणत्याही क्षेत्रात आपण कमी पडत नाही. त्यामुळे मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी येथे व्यक्त केली. यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील आपल्या निवासस्थानी आलेल्या मान्यवरांशी बोलतानाते म्हणाले, सध्या मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत असल्याचे आणि ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा उघडल्या जात असल्याचे चित्र आहे.मात्र मातृभाषेतील शिक्षण केव्हाही चांगले आहे. चीन, जपान आदी देशांना भेटी दिल्यानंतर तेथे स्थानिक भाषेतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे ते देश पुढारले असल्याचे त्यांनी सांगितले.भारतातील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश राज्यातील उदाहरणेही त्यांनी दिली. अर्थातच शासनाने मातृभाषेतून शिक्षण देताना त्याचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर नेमाडे प्रथमच त्यांच्या गावी आले असून जिल्ह्यातून विविध मान्यवर लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या प्रत्येकाची ते स्वत: विचारपूस करीत आहेत. (प्रतिनिधी)