शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे

By admin | Updated: May 25, 2015 03:26 IST

इंग्रजीला विनाकारण डोक्यावर घेतले जात असून मातृभाषेत शिक्षण घेतल्यास कोणत्याही क्षेत्रात आपण कमी पडत नाही. त्यामुळे मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत

यावल (जि. जळगाव) : इंग्रजीला विनाकारण डोक्यावर घेतले जात असून मातृभाषेत शिक्षण घेतल्यास कोणत्याही क्षेत्रात आपण कमी पडत नाही. त्यामुळे मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी येथे व्यक्त केली. यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील आपल्या निवासस्थानी आलेल्या मान्यवरांशी बोलतानाते म्हणाले, सध्या मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत असल्याचे आणि ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा उघडल्या जात असल्याचे चित्र आहे.मात्र मातृभाषेतील शिक्षण केव्हाही चांगले आहे. चीन, जपान आदी देशांना भेटी दिल्यानंतर तेथे स्थानिक भाषेतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे ते देश पुढारले असल्याचे त्यांनी सांगितले.भारतातील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश राज्यातील उदाहरणेही त्यांनी दिली. अर्थातच शासनाने मातृभाषेतून शिक्षण देताना त्याचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर नेमाडे प्रथमच त्यांच्या गावी आले असून जिल्ह्यातून विविध मान्यवर लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या प्रत्येकाची ते स्वत: विचारपूस करीत आहेत. (प्रतिनिधी)