शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

मुंबईच्या चाकरमान्यांना रेल्वे भाडेवाढीचा फटका!

By admin | Updated: June 22, 2014 00:50 IST

नवनिर्वाचित मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा मुंबईकरांना भलताच फटका बसला असून, 25 जूनपासून हे वाढीव भाडे लागू होणार असल्याने मुंबईकर चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे.

मुंबई : नवनिर्वाचित मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा मुंबईकरांना भलताच फटका बसला असून, 25 जूनपासून हे वाढीव भाडे लागू होणार असल्याने मुंबईकर चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
नव्या रेल्वे भाडेवाढीच्या प्रस्तावानुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून डोंबिवली आणि कल्याणच्या सिंगल प्रवासाकरिता प्रवाशांना आता 2क् रुपये मोजावे लागणार आहेत. तर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून कजर्त आणि कसारार्पयतच्या सिंगल प्रवासाकरिता प्रवाशांना अनुक्रमे 3क्, 35 रुपये मोजावे लागणार आहेत. एका महिन्याच्या पासाकरिता छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून दादर्पयतच्या प्रवासाठी 15क् रुपये मोजावे लागणार आहेत तर ठाण्यार्पयतच्या प्रवासासाठी 33क् रुपये मोजावे लागणार आहेत. डोंबिवलीर्पयत 48क्, वाशी 38क्, पनवेल 55क्, कल्याण 495, कजर्त 795 आणि कसा:यार्पयतच्या पासासाठी 96क् रुपये मोजावे लागणार आहेत. 
लोकलच्या फस्र्ट क्लासच्या सिंगल प्रवासाकरिता छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून दादर्पयत 5क् रुपये मोजावे लागणार आहेत. घाटकोपर्पयत 1क्5, ठाणो 14क्, डोंबिवली 16क्, वाशी 14क्, पनवेल 165, कल्याण 165, कजर्त 22क् आणि कसा:यार्पयतच्या प्रवासाकरिता 245 रुपये मोजावे लागणार आहेत.  (प्रतिनिधी)