शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मुंबईकरांना उन्हाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 05:05 IST

मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदवण्यात येत असून, कमाल तापमानाने ३५ अंशांवर मजल मारली आहे. गेल्या आठवड्याभरापासून ही वाढ नोंदवण्यात

मुंबई : मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदवण्यात येत असून, कमाल तापमानाने ३५ अंशांवर मजल मारली आहे. गेल्या आठवड्याभरापासून ही वाढ नोंदवण्यात येत असून, थंडीत २४ अंशांवर घसरलेले कमाल तापमान ३५ अंशांवर येऊन ठेपले आहे. कमाल तापमानाच्या वाढीसह सूर्याची प्रखर किरणेही मुंबईकरांना चांगलीच ‘ताप’दायक ठरत असल्याने थंडीने गारठलेले मुंबईकर आता उन्हाच्या तडाख्याने हैराण होत आहेत.गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)तापमान ७ अंशांनी वाढलेमुंबईत मात्र किमान अणि कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. १६ अंशांवर घसरलेले किमान तापमान २१ अंशांवर येऊन ठेपले आहे. २४ ते २८ अंशांवर घसरलेले कमाल तापमान ३५ अंशांवर येऊन ठेपले आहे. वाढत्या तापमानासह प्रखर सूर्यप्रकाशामुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले असून, आठवड्याभरापासून यात वाढ झाली आहे. बुधवारी कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.