शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

दमणगंगा, पिंजाळमधून मिळणार मुंबईला पाणी

By admin | Updated: November 21, 2014 02:54 IST

मुंबईला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना यश आले असून, दमणगंगा व पिंजाळ नदीतून

नवी दिल्ली : मुंबईला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना यश आले असून, दमणगंगा व पिंजाळ नदीतून मुंबईसाठी पाणी पुरवठा योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. प्रकल्पाचा खर्च अवाढव्य असल्याने तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्याची मागणी खडसे यांनी केंद्राकडे केली. दोन वर्षांत प्रकल्प मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दमणगंगा व पिंजाळ नदीतून मुंबईला ४० टीएमसी पाणी पुरवण्याची मागणी राज्याने केली होती. त्याबाबतच्या अहवालाला केंद्राने तत्त्वत: मान्यता दिल्याचे खडसे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘केंद्राने ४० टीएमसीला मान्यता दिली. दोन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून, या दोन नद्यांसह आजूबाजूच्या आठ नद्या जोडून प्रकल्प सक्षम करण्याची गरज आहे. हा प्रकल्प १२०० कोटींचा असून, प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता त्याला राष्ट्रीय प्रकल्प असा दर्जा द्यावा, अशी मागणी गुरूवारी राजधानीत जलसंधारणमंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत झालेल्या जलमंथन कार्यशाळेत केली. (विशेष प्रतिनिधी)