शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगा, पिंजाळमधून मिळणार मुंबईला पाणी

By admin | Updated: November 21, 2014 02:54 IST

मुंबईला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना यश आले असून, दमणगंगा व पिंजाळ नदीतून

नवी दिल्ली : मुंबईला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना यश आले असून, दमणगंगा व पिंजाळ नदीतून मुंबईसाठी पाणी पुरवठा योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. प्रकल्पाचा खर्च अवाढव्य असल्याने तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्याची मागणी खडसे यांनी केंद्राकडे केली. दोन वर्षांत प्रकल्प मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दमणगंगा व पिंजाळ नदीतून मुंबईला ४० टीएमसी पाणी पुरवण्याची मागणी राज्याने केली होती. त्याबाबतच्या अहवालाला केंद्राने तत्त्वत: मान्यता दिल्याचे खडसे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘केंद्राने ४० टीएमसीला मान्यता दिली. दोन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून, या दोन नद्यांसह आजूबाजूच्या आठ नद्या जोडून प्रकल्प सक्षम करण्याची गरज आहे. हा प्रकल्प १२०० कोटींचा असून, प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता त्याला राष्ट्रीय प्रकल्प असा दर्जा द्यावा, अशी मागणी गुरूवारी राजधानीत जलसंधारणमंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत झालेल्या जलमंथन कार्यशाळेत केली. (विशेष प्रतिनिधी)