शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अंमलबजावणीत मुंबईच ठरली अव्वल

By admin | Updated: April 29, 2015 02:04 IST

राज्य शासनाच्या ‘राजीव गांधी जीवनदायी’ आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत मुंबई व उपनगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

राहुल कलाल - पुणेतब्बल ३० आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या ‘राजीव गांधी जीवनदायी’ आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत मुंबई व उपनगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचवेळी पुणे जिल्हा मात्र योजनेच्या अंमलबजावणीत तळाशी असल्याचे चित्र आहे. सोलापूर, नांदेड, अमरावतीसारख्या तुलनेने छोट्या जिल्ह्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.वैद्यकीय खर्चात भरमसाठ प्रमाणात वाढ झाल्याने गरिबांना असाध्य आजारावर उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी राज्य सरकारने डिसेंबर २०११मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. अवघ्या तीन वर्षांत या योजनेअंतर्गत राज्यात ४ लाख ८१ हजार २६ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचवेळी अत्याधुनिक उपचारासाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालये उभी राहत असलेल्या पुण्यात मात्र या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१४ दरम्यान पुण्यात केवळ १४ हजार २२४ रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला.अहमदनगर, अमरावती, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, रायगड, सोलापूर या जिल्ह्यांनी ही योजना पुण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने राबविली. जिल्हारुग्णांवर उपचार मुंबई व उपनगर१,१२,७०६सोलापूर३४,२२२नांदेड२९,४५१ठाणे२४,४९२अमरावती२४,३९५रायगड२०,४२९नाशिक१८,६२७कोल्हापूर१७,८४७अहमदनगर१७,२७२जळगाव१७,०८९पुणे१४,२२४