शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

मुंबई,पुण्यासह महाराष्ट्रातील १० शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश

By admin | Updated: August 27, 2015 15:27 IST

केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटी योजनेसाठी ९८ शहरांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - देशातील १०० शहरांना 'स्मार्ट सिटी' बनवण्याच्या केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज ९८ शहरांची यादी जाहीर केली.
या यादीत महाराष्ट्रातील १० शहरांची निवड करण्यात आली असून त्यात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक,नागपूर, अमरावती, सोलापूर व औरंगाबाद यांचा समावेश आहे. तर  उत्तर प्रदेशमधील १३, तामिळनाडूतील १२, मध्य प्रदेशमधील ७, गुजरातमधील ६ , पश्चिम बंगाल व राजस्थानमधील प्रत्येकी ४ आणि बिहार व आंध्र प्रदेशीमधील प्रत्येकी ३ शहरांचा स्मार्ट सिटीजच्या यादीत समावेश आहे. 
केंद्र सरकारच्या "स्मार्ट सिटी‘ प्रकल्पासाठी देशभरातून शंभर शहरांची निवड करायची असून आत्ता सरकारने ९८ शहरे घोषित केली आहेत. जम्मू-काश्मीर नंतर आपली दोन शहरे नोंदवणार आहे.