शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मुंबई,पुण्यासह महाराष्ट्रातील १० शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश

By admin | Updated: August 27, 2015 15:27 IST

केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटी योजनेसाठी ९८ शहरांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - देशातील १०० शहरांना 'स्मार्ट सिटी' बनवण्याच्या केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज ९८ शहरांची यादी जाहीर केली.
या यादीत महाराष्ट्रातील १० शहरांची निवड करण्यात आली असून त्यात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक,नागपूर, अमरावती, सोलापूर व औरंगाबाद यांचा समावेश आहे. तर  उत्तर प्रदेशमधील १३, तामिळनाडूतील १२, मध्य प्रदेशमधील ७, गुजरातमधील ६ , पश्चिम बंगाल व राजस्थानमधील प्रत्येकी ४ आणि बिहार व आंध्र प्रदेशीमधील प्रत्येकी ३ शहरांचा स्मार्ट सिटीजच्या यादीत समावेश आहे. 
केंद्र सरकारच्या "स्मार्ट सिटी‘ प्रकल्पासाठी देशभरातून शंभर शहरांची निवड करायची असून आत्ता सरकारने ९८ शहरे घोषित केली आहेत. जम्मू-काश्मीर नंतर आपली दोन शहरे नोंदवणार आहे.