शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

मुंबईकरांना थंडीची चाहूल

By admin | Updated: November 23, 2014 01:35 IST

मुंबई किमान तापमान 25 अंशांवरून थेट 19 अंशांवर घसरले आहे. किमान तापमानात तब्बल 5 अंशांची घट नोंदविण्यात आली असून, यामुळे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे.

मुंबई : मुंबई किमान तापमान 25 अंशांवरून थेट 19 अंशांवर घसरले आहे. किमान तापमानात तब्बल 5 अंशांची घट नोंदविण्यात आली असून, यामुळे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, चक्रीवादळ, कमी दाबाच्या पट्टय़ामुळे झालेला पाऊस, अशा अनेक कारणांमुळे मुंबईसह राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदविण्यात येत होते. शिवाय मुंबईच्या किमान तापमानाचा पारादेखील 25 अंश एवढा नोंदविण्यात येत होता. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे किमान तापमानात 2 अंशांची घट नोंदविण्यात आली होती. परंतु पुन्हा ढगाळ वातावरणामुळे हवामानात झालेल्या बदलामुळे किमान तापमान 25 ते 26 अंशांवर पोहोचले होते.
दरम्यान, उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:यालाच विलंब झाल्याने नोव्हेंबर महिना संपत आला तरी मुंबईकरांना थंडीने चाहूल दिली नव्हती. परंतु दोन दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशच्या पूर्व भागात दाखल झालेल्या थंड वा:याने आता सलामी 
दिल्याने राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येऊ लागली आहे. 
गुरुवार आणि शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी मुंबईतील वातावरण काहीसे दिलासादायक झाले असून, थंड वा:याचा जोर वाढल्यानंतर किमान तापमानासह कमाल तापमानही खाली येईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)
 
च्विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे.
च्प्रमुख शहरांतील किमान तापमान -  पुणो 15़2, कोल्हापूर 2क्, महाबळेश्वर 15़3, नाशिक 13़4, सांगली 17, औरंगाबाद 15, चंद्रपूर 16, नागपूर 12़4, वर्धा 14़2, यवतमाळ 13़ 
च्पुढील 24 तासांत मुंबईतील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान 
34, 2क् अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल.